May 31, 2025
Home » Indrajeet Bhalerao

Indrajeet Bhalerao

मुक्त संवाद

विनोदकुमार शुक्ल : काळजातला लेखक

परवा विनोद कुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आणि मला स्वतःलाच हा पुरस्कार मिळाल्याइतका आनंद त्या दिवशी झाला. इतका हा लेखक आत आत माझ्या...
मुक्त संवाद

‘रानमळ्याची वाट’ बावीस वाटांची

॥ ‘रानमळ्याची वाट’ बावीस वाटांची ॥ प्रसिद्ध कवी प्रा इंद्रजित भालेराव यांच्या ‘रानमळ्याची वाट’ या बालकवितासंग्रहात चिमुकला गोंधळी, ओढा, पोळा, आरींग मिरिंग, मळ्याची माती, गाय...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लेखकाविषयीची उत्सुकता शमवणारे पुस्तक

प्रकाश या अत्यंत हुशार असणाऱ्या मित्राचे पुढे काय झालं या आठवणीने लेखकाचा जीव व्याकुळ होतो. याउलट वर्गात ढ असणारा भीमा मात्र अंगच्या हुशारीने जनावराचा व्यापार...
व्हिडिओ

गावाकडे चल माझ्या दोस्ता – इंद्रजीत भालेराव

॥ गावाकडे चल माझ्या दोस्ता ॥ – इंद्रजीत भालेरावनिमित्त – राजर्षी शाहू व्याख्यानमाला, कागलआयोजक – कागल नगरपरिषद कागलदिनांक – २५ – १२ – २०२४चित्रीकरण –...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शोध शेती संस्कृतीचा…

शोध शेती संस्कृतीचा मानव ३५ लाख वर्षे शिकार अन् झाडाची फळे खाऊन जगत होता. पाच हजार वर्षापूर्वी पशुपालनाचे युग आले आणि त्यानंतर पाच हजार वर्षापूर्वी...
मुक्त संवाद

कबीरांची वैश्विकता जपणारे पुस्तक

कबीरांचा समग्र जीवनपट, त्यांची जीवन जगण्याची रीत, कबीरांचा समाजमनावर असलेला प्रभाव, कर्मकांडांऐवजी जगाला दिलेला कर्मानंद, लोकभाषेचा लहेजा, आपल्या वाट्याला आलेली लहान कामे करून निपुण बनण्याचा...
कविता

तेंव्हा चिमण्या सोडत नसायच्या गाव…

तेंव्हा चिमण्या सोडत नसायच्या गाव बाप म्हणायचा काढलेली नखंदारात कधीच नयेत टाकूदाणे समजून खातात चिमण्याआणि मरतात आतडी फाटू फाटू सुगी संपली की बापदेवळात नेऊन कणसं...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आदिवासींची शेती

बस्तरमधल्या आदिवासींना दुधाचे उपयोग माहित नाहीत तर महाराष्ट्रातल्यांना ते माहीत आहेत. मेश्राम यांनी आपल्या पुस्तकात तूप या शब्दांची चर्चा केली आहे. प्रमाण मराठीतला तूप शब्द...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

साने गुरुजींचा शेतीविचार

॥ साने गुरुजींचा शेतीविचार ॥ ग्रामीण साहित्याची पार्श्वभूमी शोधताना महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत अनेक नावं चर्चेत येतात. ही नावं येणं अपरिहार्यच आहे....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शेतीविचार

बाबासाहेबांच्या घरी पारंपारिक शेती नव्हती. पण वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी एका शोधनिबंधाच्या निमित्तानं या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि ते या विषयात गुंतत गेले....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!