March 14, 2025

Marathi Literature

काय चाललयं अवतीभवती

अनुभवविश्व व्यापून टाकणारा ललितलेखसंग्रह

शब्दप्रेमी लतिका चौधरी यांचा गवाक्ष हा ललित लेख संग्रह म्हणजे त्यांचे 10 वे बौद्धिक अपत्य होय. 2012 पासून सतत आपल्या साहित्यकृतींना प्रकाशित करत मांडलेला साहित्य...
काय चाललयं अवतीभवती

संस्कृतीबरोबरच पर्यावरणाची जनजागृती करणारी नाटिका…

मुलांच्या मनात संस्कार, संस्कृती आणि पर्यावरणाची जनजागृती करणाऱ्या ‘निर्धार ठाम शेवटला नेऊ आपले काम ‘ या सुंदर नाटिकेचे लेखन बबन शिंदे यांनी केलेले आहे. प्रा....
काय चाललयं अवतीभवती

प्राण्यांच्या संवादातून मानवी वसाहतीचा शोध घेणारी बालकादंबरी

सिमेंटची जंगलं म्हणजे सुख भोगण्यासाठी बांधलेली मोठी घरे आणि घरे जंगल तोडून बाधलेली असल्याने प्राण्यांना किती दुःख होते. ते दुःख ती वेदना ही कादंबरी सांगून...
काय चाललयं अवतीभवती

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर…

सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. बालसाहित्य , समीक्षा , कादंबरी , ललित लेखसंग्रह , कथासंग्रह या साहित्य प्रकारात पुरस्कार देण्यात...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सृजनगंधी कवडसे…

बहिणाबाई चाैधरी या अखिल मानवजातीला समृद्ध शहाणपण शिकविणारा मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा आनंदकंद आहे. या झगमगत्या ताऱ्याच्या प्रकाशाने केव्हाच शंभरीही पार केलेली आहे. तरीही नित्य...
काय चाललयं अवतीभवती

गावमातीतून दरवळणारा सुगंध : प्रतिभावंतांंचं गाव

प्रा. रामदास विठ्ठलराव केदार साहित्यिक, कवीप्राद्यापक श्री शिवाजी महाविद्यालय, वाढवणा (बु.), ता. उदगीर, जि. लातूरकेंद्रप्रमुख – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ्यासकेंद्र, वाढवणा.बैल दौलतीचा धनी...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पत्रकारितेत करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी… (व्हिडिओ)

वृत्तपत्रात सर्वाधिक एक्सक्लुसिव्ह बातम्यांना महत्त्व असते. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात. त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट...
काय चाललयं अवतीभवती

हौसाबाई पवार ट्रस्टचे साहित्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – हौसाबाई पवार ट्रस्ट आणि राज प्रकाशनच्यावतीने कोरोना काळात प्रकाशित साहित्यकृतीना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर केले आहेत. नुकतेच या पुरस्कारांची घोषणा संस्थेच्यावतीने सौ. पद्मजा...
काय चाललयं अवतीभवती

बालविश्वाला भुरळ घालणारा कवितासंग्रह

कवितासंग्रहातील कवितारूपी वारा जेंव्हा बालमुखातून गाणे गुणगुणायला लागेल तेंव्हाच मुलांच्या चेहऱ्यावर सदानंद दिसून येईल हे निश्चित. दुरापास्त होत जाणाऱ्या नात्यातल्या माणसांवर प्रेमाची हळूवारपणे फुंकर घालत...
काय चाललयं अवतीभवती

रंकाळ्याची सर्वांगीण बखर ….

  ‘कोल्हापूरच्या जनजीवनाचा सखा’ असे ज्याचे यथोचित वर्णन केले जाते अशा वैभवशाली रंकाळा या निसर्गरम्य पर्यटनस्थळाची परिपूर्ण अशी माहिती या सर्वांगसुंदर पुस्तकातून शब्दबद्ध झाली आहे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!