एकंदरीत हा संग्रह दमदार आणि वजनदार असा झाला आहे आणि मायमराठीचा अभिमान बाळगणाऱ्या वाचकांनी संग्रहित ठेवावा इनका अनमोल आहे. म्हणूनच सह्याद्रीसम एवढ्या दांडग्या चिरस्मरणीय बहुमोल...
तेरा सुंदर कथांचा गुलदस्ता म्हणजे माधव जाधव यांचे ‘आमचं मत आम्हालाच’ हा कथासंग्रह. या कथा साध्या अनुभवावर आधारीत आहेत. भाषा सहज सुंदर आहे. वाचकाला भावणारी...
‘अर्धा कोयता’ कथासंग्रहामधील संवादाची भाषा, शब्द, मांडणी, कथेतील पात्रांच्या भावना जशा आहेत तशाच पोहचवतात. लेखिका अगदी सुक्ष्मपणे सामाजिक, कौटुंबिक, ग्रामीण व्यवस्थेकडे बघते, व स्वतः अनुभवल्या...
सोलापूर – वडशिवणे, ता. करमाळा येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार कथासंग्रह, ललित साहित्यकृतीस देण्यात येणार आहे. दत्तात्रय...
सभोवतालच्या संघर्षमय जगण्यातून आणि त्यांच्या आलेल्या अनुभवातून जन्माला आलेल्या लक्ष्मण दिवटे यांच्या कथा आहेत. एकंदरीत दिवटे यांच्या या कथासंग्रहातील कथांना वास्तवदर्शी अनुभवांचा आधार असल्याचे जाणवते....
परिवर्तनीय मूल्यांच्या दिशेने जाणारी अनंता सूर यांची कथा ही समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही लोकशाही मूल्ये सांगणाऱ्या सामान्य माणसापर्यंत रुजली पाहिजेत यासाठीचा संयंत विद्रोह...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406