पुस्तकाचे नाव – खलिस्तानचे कारस्थानलेखक – अरविंद गोखलेप्रकाशक – विश्वकर्मा प्रकाशनकिंमत – 450 रुपये खलिस्तान म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर अनेक वेगवेगळी चित्रं उभी राहतात; त्यात...
डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘रंगतदार प्रकाशन, ठाणे’ प्रकाशित ‘काळीजकळा’ ही कादंबरी हाती पडली आणि एका दमात संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटली नाही. त्यामुळे तिच्याविषयी थोडक्यात...
निश्चितच समाजजीवनामध्ये प्रत्येकाने आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. याची जाणीव जागृती स्टेस्टेथोस्कोपच्या पलीकडील अनुभव कथन वाचताना होते. आपल्या ध्येयाशी आणि कार्याशी प्रामाणिक राहून जीवनातील आनंद...
डॉ. माळी यांनी ‘सुवर्णगंध’ रुपी फुलवलेली ही एक सुंदर बाग आहे. काही व्यक्तिचित्रं ही कथारूप धारण करतात. काही व्यक्तिचित्रणे प्रत्यक्षाहूनही सुंदर झाली आहेत. डॉ. माळी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406