पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण यांनी आयोजित केलेले उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार जाहीर झाले असून येत्या मार्च महिन्यात पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येणार...
शिवाजी विद्यापीठातील परिसंवादात सूर कोल्हापूर: भाषेला सौष्ठव आणि श्रेष्ठत्व प्राप्त होण्यासाठी हजारो वर्षे जावी लागलेली असतात. काळानुरुप तिचे स्वरुप बदलत असते. भाषेचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी तिला...
विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात ८० मतदारसंघांत निवडणूक लढवली व ६० आमदार विजयी झाले. ठाकरे यांच्या पक्षाने ९७ मतदारसंघांत निवडणूक लढवली व २०...
कोल्हापूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली चळवळ कोणत्याही विशिष्ट जात किंवा समुदायापुरती मर्यादित नव्हती, तर ती मानवी हक्क प्रस्थापित करणाऱ्या लोकांची मानवतेसाठीची चळवळ होती,...
चंद्रपूर – शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञानप्रबोधिनी संस्था, चंद्रपूरच्या वतीने राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर...
स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां ।म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाही ।। ८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा ओवीचा अर्थ – अरे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406