December 17, 2025
Home » मराठी साहित्य

मराठी साहित्य

काय चाललयं अवतीभवती

कोल्हापुरात ‘संत साहित्य संमेलन–२०२५’चे आयोजन

कोल्हापूर – मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या सहकार्याने भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर आणि...
मुक्त संवाद

वाचन संस्कृतीची शक्ती

वर्धा येथील लोकमहाविद्यालयातील आचार्य विनोबा भावे साहित्य नगरी येथे झालेल्या पहिल्या वाचन संस्कृती साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्षाचे डॉ. राजेंद्र मुंढे यांनी केलेले भाषण…. महाराष्ट्र राज्याचा मराठी...
काय चाललयं अवतीभवती

दमसाचे ३६ वे साहित्य संमेलन शुक्रवारपासून गडहिंग्लजला

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि गडहिंग्लज येथील शिवराज विद्या संकुल यांच्यावतीने ३६ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन शुक्रवारी ( दि. १२) शनिवारी (...
विशेष संपादकीय

मराठीची मागे चाललेली पावले — संवर्धनाची खरी वाट कोणती?

मराठी भाषेसाठी ‘एक धाव’ किंवा तत्सम उपक्रम अलिकडे मोठ्या उत्साहात राबवले जात आहेत. शहरोगावी बॅनर, मोर्चे, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि सरकारी पाठबळ असलेली ही धामधूम...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचा वार्षिक साहित्य पुरस्कार सोहळा दिमाखात पार

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आयोजित वार्षिक साहित्य पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील निवड झालेल्या लेखकांना आणि कवींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक व...
काय चाललयं अवतीभवती

साहित्यिक पांडूरंग कुंभार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

📚🏆📚🏆📝🏆📚🏆📚 कोवाड (ता. चंदगड) : येथील साहित्यिक कै. पांडुरंग कुंभार प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे साहित्य पुरस्कार – २०२५ जाहीर करण्यात आले आहेत. राज्यभरातून आलेल्या पुस्तकांमधून प्रतिष्ठानने...
मुक्त संवाद

“स्वामी”कार रणजित देसाई यांचा आशीर्वाद आणि “झाडाझडती”चे शब्दबळ !

अलीकडेच 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला जाहीर झाले. तेव्हा माझ्या कोल्हापूरच्या समृद्ध आणि सकस मातीतील मृत्युंजयकार शिवाजी सावंत, रणजीतदादा देसाई, डॉक्टर आनंद...
काय चाललयं अवतीभवती

बोलून, लिहून काय होणार आहे ? ही अफवा त्यांनीच पसरवलेली असते…

प्रभा प्रकाशनाचा लक्षात राहील असा साहित्य संमेलन सोहळाप्रभावती कांडर स्मृति आवानओल कादंबरी पुरस्कार श्वेतल परब यांच्या ‘ कोल्हाळ’ या कादंबरीलाशालिनी कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव...
काय चाललयं अवतीभवती

डॉ लता पाडेकर यांच्या मूल्यशिक्षण पेरणाऱ्या रंजक नाट्यछटा – प्रवीण दवणे

नाट्यछटा हा साहित्यप्रकार काहीसा दुर्मिळ होत असतानाच ‘प्रकाश पेरण्यासाठी – खजिना नाट्यछटांचा’ या डॉ लता पाडेकर यांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि रंजक भाषेतून मूल्ये रूजविण्यासाठी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नांगरमुठीला हात घालण्यापूर्वी – पांडुरंग पाटील

नांगरमुठीला हात घालण्यापूर्वी – पांडुरंग पाटील प्रभा प्रकाशन कणकवलीचा ‘शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव पुरस्कार’ पांडुरंग पाटील लिखित- दर्या प्रकाशन प्रकाशित ‘नांगरमुठी’ कादंबरीला जाहीर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!