January 25, 2025
Home » मराठी साहित्य

मराठी साहित्य

विशेष संपादकीय

कृत्रिम बुद्धिमत्तेचा बँकिंग क्षेत्रात वापर व सुरक्षितता

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कृत्रिम प्रज्ञा किंवा बुद्धिमत्तेने (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)’ एआय’ने गेल्या काही वर्षात मानवाच्या सर्व क्षेत्रांमध्ये क्रांतीचे पर्व निर्माण केले आहे. हीच बुद्धिमत्ता आज मानवाच्या...
विश्वाचे आर्त

कर्मयोगाच्या मार्गावर राहण्यासाठी मनाची स्थिरता आणि ईश्वरचिंतन गरजेचे (एआयनिर्मित लेख)

कर्मयोगाच्या मार्गावर राहण्यासाठी मनाची स्थिरता आणि ईश्वरचिंतन गरजेचे कां उचलिलें वायुवशें । चळे शुष्क पत्र जैसें ।निचेष्ट आकाशें । परिभ्रमे ।। ६१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जयसिंगपुरात फेब्रुवारीमध्ये अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन

जयसिंगपूर : शेतकऱ्यांचे साहित्य निर्माण झाले तरच शेतीच्या प्रश्नांना वाचा फुटेल यासारखे अनेक उद्देश ठेवून शेतकरी साहित्य संमेलन भरवले जाते. शेतकरी व शेती संदर्भात चर्चा...
क्राईम

शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा आज झालेला प्रयत्न फायरवॉलमुळे असफल ठरला आहे. विद्यापीठाची वेबसाईट सुरक्षित आहे, असे संगणक केंद्राचे संचालक अभिजीत रेडेकर यांनी...
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान जीवन जगण्याचा एक सुंदर मार्ग (एआयनिर्मित लेख)

हें वायांचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखों पाहिजे ।परी त्यजितां कर्म न त्यजे । निभ्रांत मानी।। ५२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा ओवीचा अर्थ –...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सात शेतमालाच्या वायदे बाजारवर सेबीने घातलेली बंदी उठवावी

कृषी उत्पन्न बाजार समिती मधील हमीभावापेक्षा कमी भावाने होणारी शेतमालांची बेकायदेशीर खरेदी, हमीभाव कायदा, खरेदी मधील अन्यायकारक गुणवत्ता निकष (FAQ-Fair Average Quality), उदाहरणार्थ आद्रतेची 12...
विश्वाचे आर्त

कर्म हीच साधना

म्हणौनि आइकें पार्था । जया नैष्कर्म्यपदीं आस्था ।तया उजित कर्म सर्वथा । त्याज्य नोहें ।। ५० ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा ओवीचा अर्थ – म्हणून अर्जुना...
मुक्त संवाद

जागरणमध्ये अन्यायकारक गोष्टींना उलथवून टाकण्याचे कार्य

घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि कष्टाची असूनसुद्धा भारत सातपुते यांनी आपल्या प्रामाणिकपणामुळे, जिद्दीमुळे आणि चिकाटीने परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश म्हणजे धकधकती ज्वालाच. परशराम आंबी,...
काय चाललयं अवतीभवती

मराठी बालकुमार साहित्य सभेतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – येथील मराठी बालकुमार साहित्य सभेमार्फत दरवर्षी उत्कृष्ठ पुस्तकांना बालसाहित्य पुरस्कार दिले जातात. याही वर्षी पुरस्कारासाठी बालसाहित्य मागविण्यात येत आहे, अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत...
विश्वाचे आर्त

जीवनातील प्रत्येक कर्म एक साधनाच (एआयनिर्मित लेख)

देखे उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा ।सांगे नरु केवीं तैसा । पावे वेगां ।। ४१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा ओवीचा अर्थ – हे पाहा,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!