आशा नेगी लिखित “ब्युटी ऑफ लाइफ” हे पुस्तक वाचले. एखाद्याचा जिवंत अनुभव जेव्हा पुस्तकाचे रूप घेतो तेव्हा तो असंख्य लोकांची प्रेरणा बनतो या वास्तवाचा प्रत्यय,...
ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! ..वर्षा माळी संघर्ष पाचवीला पुजलेला असताना, माहेरचा आधार नसताना, स्वतःचे लग्न, त्यानंतरचे कष्ट, सुमारे २० वर्ष नोकरीनिमित्ताने वेगळे राहून केलेला...
सत्तरऐशीच्या दशकात जन्मलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश पिढीने कमालीचे दारिद्र्य आणि अभावग्रस्तता अनुभवलेली आहे. परिस्थितीचे बेसुमार चटके सोसलेले आहेत. त्यात त्यांचं निरागस, लाडाकोडाचं बालपण कष्ट आणि...
स्पर्धा परीक्षेतील यश – अपयश यात दोष कुणाला द्यायचा, अधिकारी होण्याचे स्वप्न पहाणारे युवक – युवती, शासन, परीक्षा घेणारा आयोग, अवाजवी अपेक्षा ठेवणारे आई –...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406