विशिष्ट निगा अथवा खास शेती न करता उगवलेल्या भाज्यांना ‘रानभाज्या’ म्हणतात. जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात, लागवड न करता निसर्गतः या वाढत असतात. या वनस्पतींमध्ये खनिजे,...
नक्षलवाद, गडचिरोली आणि तेथील जीवनशैलीवर आधारित चित्रपट ‘घात’ मराठीतला शोले असा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला जितेंद्र जोशी आणि सुरुची अडारकर याचा घात हा चित्रपट आता पुन्हा...
स्त्री आणि पर्यावरण जैविक विविधतेचं महत्त्व, तिचं संरक्षण-संवर्धन करण्याची गरज आणि स्थानिक परिस्थितीला अनुरूप अशा संवर्धनाच्या पद्धती यांविषयीचं ज्ञान जगभरातल्या ग्रामीण स्त्रियांनी पिढ्यान् पिढ्या जपलं...
नवी दिल्ली – राजस्थानमधील दोन ठिकाणांचा नवीन रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फलोदी येथील खिचान आणि उदयपूर येथील मेनार ही ती ठिकाणी असून...
सध्याचा काळ हा आंधळ्या अंधारातील बहिरी शांतता असलेला कोनवडेत राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार प्रदान कूर – सध्या समाजाचे चित्र नितीमूल्यासह बदलत आहे याचे चिंतन झाले पाहिजे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406