पहिल्याच भेटीत लोकांना कसे प्रभावित करायचे ? यासाठी कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात ? व्यक्तिमत्त्वात कोणते बदल करायला हवेत ? कोणत्या सवयी टाळायला हव्यात ?...
आपण समजतो अभिनेत्यांना फारसे काही काम नसते. पण काही अभिनेते इतके व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या कामातून वेळ काढणेही जमत नाही. माझी तुझी रेशीमगाठ या...
पुणेः महाराष्ट्रातील यशस्वी वाटचालीनंतर कॉम्पीटीटर्स फाउंडेशन आगामी काळात सामाजिक व शैक्षणिक कार्य अधिक व्यापक करून राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा...
आयआयटी मुंबईमध्ये नवीन अभ्यासक्रम – मास्टर ऑफ आर्टस् बाय रिसर्च (एम.ए. रिसर्च) आयआयटी म्हणजेच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईच्यावतीने एक नवीन आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत...
सर्व केंद्रिय विद्यापीठांसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा होणार असल्याचे जाहीर झाले आहे. ही परीक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आव्हान जसे असणार , तशीच ती महत्त्वाची संधी असणार आहे....
महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी सुरु केलेली अर्णिमा या कंपनीच्या कार्याबाबत. अर्णिमाचा प्रवास हा गेले आठ वर्षे अखंड सुरू आहे. काहीतरी क्रिएटिव्ह करणे, ज्यामुळे समाजाला त्याचा...
बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीतही अमुलाग्र बदल होताना पाहायला मिळत आहे. शिक्षणाच्या पद्धती बरोबरच संस्काराचे धडेही देण्याची गरज आहे. पण तरीही त्याचा मुलांवर परिणाम होताना दिसत नाही....
ॲानलाईन शिक्षण पध्दतीमुळे अभियांत्रिकी फ्रेशरवर बेरोजगारीचे सावट नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने या पारंपारिक म्हणी प्रमाणे ॲाफलाईन अभियांत्रिकी शिक्षण पध्दतीला कोव्हिड व्हेरियंटची सतराशे विघ्ने ही नवीन...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406