July 27, 2024
Home » Dr V N Shinde

Tag : Dr V N Shinde

संशोधन आणि तंत्रज्ञान

मायक्रो‘सॉफ्ट’चा झटका !

तंत्रज्ञानाचा वापर मानवाने केला पाहिजे, तो अत्यावश्यकही आहे. मात्र आता हे तंत्रज्ञानावरील असणारे मानवाचे अवलंबत्व टोकाला गेले आहे. प्रत्यक्षात लोकसंख्या एकिकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे....
संशोधन आणि तंत्रज्ञान

अंतराळ स्थानक आणि सुनिता विल्यम्स !

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच आयएसएस हे अंतराळात बांधलेले संशोधन केंद्र आहे. १९९८ साली सोळा देशांनी एकत्र येऊन याचे बांधकाम सुरू केले. २०११ मध्ये ते पूर्णत:...
संशोधन आणि तंत्रज्ञान

पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग होतोय कमी !

पृथ्वी स्थिर होतेय ! पृथ्वीसुद्धा स्फोट झाला तेव्हा एक तप्त वायुचा गोळा होती. पृथ्वीही सूर्याभोवती फिरू लागली. त्याचवेळी ती स्वत:भोवती फिरू लागली. तिला सुरुवातीला एक...
विशेष संपादकीय

कुपनलिका… जीवसृष्टीला संपवणारे तंत्रज्ञान

कुपनलिका…घातक तंत्रज्ञान! जमिनीत मुरणारे पाणी केवळ दहा टक्के असताना, मानव आपल्या उपयोगासाठी जे पाणी वापरतो त्यातील सत्तर टक्के पाणी हे जमिनीतून उपसत आहे. याचा परिणाम...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पावसाचे नैसर्गिक संकेत

मानव निसर्गापासून दिवसेंदिवस दूर जात आहे. मानवाखेरीज इतर सर्व निसर्ग घटक म्हणजेच झाडे, पशू, पक्षी यांचे नाते मात्र आजही घट्ट आहे. म्हणूनच ते निसर्ग बदलांबाबत...
संशोधन आणि तंत्रज्ञान

फ्रिटझ हाबर – राष्ट्रप्रेमाच्या नादत झाला खुनी संशोधक

एकिकडे मानवी जीवन सुरक्षित राहावे, यासाठी कायम प्रयत्न करणारा हा संशोधक, स्वत:चे राष्ट्रप्रेम सिद्ध करण्याच्या नादात इतका वाहवत गेला की त्याची ओळख ‘खूनी’ अशी बनली....
संशोधन आणि तंत्रज्ञान

पक्ष्यांचे आकारमान घटतेय, मात्र पंखांची लांबी वाढतेय…

एकिकडे पक्ष्यांचे आकारमान दिवसेंदिवस कमी होत आहे, तर दुसरीकडे पक्ष्यांच्या पंखांची लांबी वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. तसेच असे घडण्यामागचे कारण ही जागतीक तापमान...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

धरणे भरूनही पाणी टंचाई !

पूर्ण क्षमतेने भरलेली धरणे उन्हाळ्यात कोरडी पडण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. हे कारण अनेकांच्या लक्षात आले आहे. मात्र ही समस्या दूर करण्यासाठी फारसे प्रयत्न...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांना कार्बन साक्षर बनविण्याची गरज

प्रत्येक देशाने जेवढा कार्बन डायऑक्साईड निर्माण करते, तितका शोषून घेण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. तितके कार्बन क्रेडिटस त्या देशाकडे नसल्यास त्या देशाला दुसऱ्या उद्योगाकडून,...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी क्रांतीचे शिलेदार – कृषि शास्त्रज्ञांच्या गाथा

संशोधकांनी दिलेले इशारे आणि सुचवलेल्या उपायाप्रमाणे कार्य करणारे अनेक महामानव कार्यरत आहेत. मात्र त्यांचेही प्रयत्न अपुरे पडतात. तरीही अशा लोकांचे कार्य समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे असते. हे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406