March 19, 2024
Home » Dr V N Shinde

Tag : Dr V N Shinde

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी क्रांतीचे शिलेदार – कृषि शास्त्रज्ञांच्या गाथा

संशोधकांनी दिलेले इशारे आणि सुचवलेल्या उपायाप्रमाणे कार्य करणारे अनेक महामानव कार्यरत आहेत. मात्र त्यांचेही प्रयत्न अपुरे पडतात. तरीही अशा लोकांचे कार्य समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे असते. हे...
विशेष संपादकीय

हरीत क्रांतीचे जनक : स्वामीनाथन !

विद्यार्थी दशेमध्ये पाहिलेल्या दुष्काळाने स्वामीनाथन यांना भूकबळीच्या समस्येतून देशाला बाहेर काढण्याचे स्वप्न दिले. त्यासाठी सहज प्राप्त झालेली मोठी मानसन्मानाची प्रशासनातील नोकरी सोडली. त्यांनी संपूर्ण आयुष्य...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वातावरणात होणारा प्रत्येक बदल गांभिर्याने घेण्याची गरज

नागपूर आणि न्यूयॉर्क! खरं तर वातावरणात होणारा प्रत्येक बदल गांभिर्याने घ्यायला हवा. गेल्या ४० वर्षांत हिमालयातील १३ टक्के छोट्या नद्या लुप्त झाल्या. बर्फाचे आवरण कमी...
विशेष संपादकीय

नागपूरचा इशारा गांभिर्याने घेण्याची गरज

मंत्रालयाने इंटरनॅशनल कौंसिल फॉर लोकल एन्व्हायरमेंट इनिशिएटिव्हज संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. उपराजधानी नागपूरमध्ये हरितगृह वायुचे उत्सर्जन वाढत आहे. नागपूरमध्ये दरवर्षी ३.०३...
विशेष संपादकीय

पूर, महापूर आणि दरडी !

झाडे तोडल्यामुळे आणि गवत काढून टाकल्यामुळे मातीला पकडून ठेवणाऱ्या मुळ्या मृत पावतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहू लागते. डोंगराचा पृष्ठभाग हळूहळू पाण्यामध्ये विरघळत जातो. ती...
संशोधन आणि तंत्रज्ञान

पृथ्वी कलंडतेय !

चार-पाच वर्षांपूर्वी नांदेडमध्ये अशीच एक कुपनलिका खोदली जात होती. हजारपेक्षा जास्त खोल जाऊनही पाणी लागले नाही. मालकाने आणखी खोल जाण्याचा आग्रह धरला. अखेर त्या बोअरमधून...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जल, जंगल, जमीन यांचा समतोल साधण्याची गरज

उत्सव नव्हे गरज !मागील काही वर्षांपासून तापमानवाढ टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज सर्वच देश व्यक्त करतात. ठोस पावले मात्र छोट्या देशांनी उचलली. यासाठी जल, जंगल आणि...
विशेष संपादकीय

प्लास्टिक प्रदूषणाचा पराभव करण्याचे आवाहन

मृत्यूचा सोनेरी सापळा ! २०५० पर्यंत खनिज तेलापैकी २० टक्के तेल प्लास्ट‍िक निर्मितीसाठी वापरले जाईल असा संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर पॅरिसमध्ये ११...
विशेष संपादकीय

प्लॅस्टिकचा विषारी विळखा !

प्लॅस्टिकने जगाला व्यापले आहे. सर्वत्र प्लास्टीचा मुक्त संचार सुरु आहे. पाण्यात, अन्नामध्ये आणि मानवी रक्तामध्येही प्लास्टीचे अंश सापडत आहेत. त्यामुळे विविध आजाराने ग्रस्त लोकांची संख्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पाणीटंचाई आणि पर्यावरण !

नद्या कोरड्या होण्यामागे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे नद्यातून होणारा अमर्याद वाळू उपसा हे आहे. नद्यातील वाळू अनेक अर्थानी महत्त्वाची आहे. जैवविविधतेपासून पाण्याला जतन करून ठेवण्याचे...