February 16, 2026
Home Page 18
काय चाललयं अवतीभवती

“शोध स्त्रीवादी संकल्पनेचा” पुस्तकाचे प्रकाशन

“शोध स्त्रीवादी संकल्पनेचा” पुस्तकाचे प्रकाशन पुणे – डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या “शोध स्त्रीवादी संकल्पनेचा” या शोध ग्रंथाचे प्रकाशन वाचक दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये करण्यात आले. प्रकाशनप्रसंगी
विशेष संपादकीय

विश्वभारतीचा उत्सव : जगाला जोडणारा ख्रिसमस

आज ख्रिसमस आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आज नाताळ साजरा केला जात आहे. चर्चच्या घंटानादात, मेणबत्त्यांच्या उजेडात, गाण्यांच्या सुरांत आणि माणसामाणसांना जोडणाऱ्या आलिंगनात हा दिवस केवळ एक
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

किडनीला हमी भाव मिळालाच पाहिजे..!

हे सर्व घडत असताना आपल्या आमदार, खासदारांना आणि मंत्र्यांना हे माहीत असते कारण हे काय आभाळातून पडलेले नाहीत हे देखील शेतकरी वर्गातून आलेले आहेत. त्यांची
सत्ता संघर्ष

मुंबईचे लचके नि मराठी माणूस , पुन्हा ऐरणीवर..

ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही हे भाजपने बजावले आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल व ठाकरे बंधुंचा असेल असे राज ठाकरे
काय चाललयं अवतीभवती

WordCamp Kolhapur 2026 साठी मीडिया पार्टनरसाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर : जागतिक स्तरावर ओपन-सोर्स वेब तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या WordCamp Kolhapur 2026 या महत्त्वाच्या परिषदेच्या आयोजनासाठी मीडिया पार्टनर म्हणून सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
विश्वाचे आर्त

शून्य संकल्पना काय आहे ?

येरी जीवाभावाचिये पालविये । कांही मर्यादाच करूं नये ।पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ।। २७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा
कविता

कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?

थोर कवी कुसुमाग्रज यांच्या “कुणी, घर देता का रे घर ?” या काव्याचे विडंबन पुढे सादर करीत आहे. अर्थातच कवी कुसुमाग्रज यांची क्षमा मागून. एक
विशेष संपादकीय

सीमा, भाषा आणि विश्वभारती : संघर्षातून संवादाकडे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी सीमा प्रश्नावर ठराव घेतला जातो. या ठरावातून भावना उसळतात आणि मराठी अस्मितेचा जयघोष केला जातो. मात्र संमेलन संपल्यानंतर काही
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

नवी दिल्‍ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषितम् सामायिक केले-“सुवर्ण-रौप्य-माणिक्य-वसनैरपि पूरिताः।तथापि प्रार्थयन्त्येव कृषकान् भक्ततृष्णया।।”हे सुभाषितम आपल्याला सांगते की सोने, चांदी, माणिक आणि उत्तम
सत्ता संघर्ष

रात्र वैऱ्याची आहे, जागा हो…

मुंबई कॉलिंग – भाजपच्या दैनंदिन टीकेचा रोख मातोश्रीवर दिसतोय. भाजपचे विधानसभेत सर्वाधिक आमदार असताना उध्दव यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करून भाजपच्या पाठित खंजीर खुपसला, देवेंद्र फडणवीसांना
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓