📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 16, 2026
Home Page 19
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सह्याद्रीच्या दाट अरण्यातील लालमुखी हरित दूत : मालाबार बार्बेटचे अद्भुत जग

सह्याद्रीच्या दाट हिरव्या जंगलात “कुक-कुक-कुक…” असा घुमणारा आवाज ऐकू येतो आणि नजरेसमोर येतो एक लालमुखी, हिरवागार आणि विलक्षण देखणा पक्षी — मालाबार बार्बेट. पश्चिम घाटाच्या
संशोधन आणि तंत्रज्ञान

स्वयंचलित ‘गॅस ॲडसॉर्प्शन’ उपकरणाला भारत सरकारचे डिझाइन पेटंट

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केलेल्या ‘ऑटोमेटेड गॅस ॲडसॉर्प्शन मेजरमेंट डिव्हाइस’ (Automated Gas Adsorption Measurement Device) या नाविन्यपूर्ण उपकरणाच्या डिझाइनला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून
विश्वाचे आर्त

आधुनिक संस्कृती ही आत्ममुग्धतेची संस्कृती !

संपत्ती म्हणजे जे जीवन समृद्ध करते. आजच्या भौतिक संस्कृतीत संपत्तीचा अर्थ पैसा, सत्ता, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी असा घेतला जातो. पण ज्ञानदेव म्हणतात की, खरी समृद्धी
विशेष संपादकीय

शंभर टक्क्यांचा शाप !

“किती मार्क मिळाले ?” हा प्रश्न आता “तू काय शिकलास ?” या प्रश्नाला गिळून टाकून बसला आहे. पूर्वी एखाद्या विद्यार्थ्याला सत्तर टक्के मिळाले, की शेजारीपाजारी
मुक्त संवाद

युद्ध: सैनिकांचे आणि नागरिकांचे…

पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी निरपराध व निःशस्त्र अशा आपल्या देशातील नागरिकांची हत्या केल्यानंतर सर्व देशभर संतापाची लाट उसळली. भ्याड मनोवृत्तीच्या अतिरेक्यांना पाठीशी घालणाऱ्या आपल्या शेजारी देशाला
काय चाललयं अवतीभवती

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २०२५ चे ग्रंथ पुरस्कार जाहीर

रवींद्र ठाकूर, रमेश साळुंखे, निलांबरी कुलकर्णी, शशिकांत चौधरी आदी साहित्यिकांचा गौरव कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या वतीने देण्यात येणारे २०२५ मधील विविध ग्रंथ
सत्ता संघर्ष

तमिळनाडूचे ‘विजयी’ विडंबन !

केवळ दोन वर्षांपूर्वी एका चित्रपट अभिनेत्याने स्थापन केलेल्या राजकीय पक्षाला तामिळनाडू सारख्या मोठ्या राज्याची सत्ता हस्तगत करता येणे हे राजकारणाचे विडंबन नव्हे तर काय…? कोणताही
संशोधन आणि तंत्रज्ञान

महात्मा फुलेंच्या आरंभिक चरित्रांचा ऐतिहासिक खजिना : विस्मृतीत गेलेल्या नऊ अल्पचरित्रांचा पुनर्शोध

महात्मा जोतीराव फुले यांच्याविषयी मोठ्या प्रमाणावर लेखन झाले असले, तरी त्यांच्या निधनानंतर लगेच लिहिलेली आणि विस्मृतीत गेलेली आरंभिक चरित्रे सामान्य वाचकांपर्यंत कधीच पोहोचली नव्हती. सावित्रीबाई
विशेष संपादकीय

अजितदादांच्या प्राप्तिकर खटल्यातील ‘डीडी’ कोडचा फुगा फुटला !

विशेष आर्थिक लेख महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजित दादा पवार यांच्या प्राप्तिकर प्रकरणामध्ये तपास यंत्रणांनी केवळ तर्कावर आधारित असलेल्या 32 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर कर मागणी
काय चाललयं अवतीभवती

राजारामबापू पाटील ललित कला अकादमीचे राष्ट्रीय पुरस्कार २०२६ जाहीर

डॉ. सुनीलकुमार लवटे, सिसिलिया कार्व्हालो, विवेकानंद गोपाल, सुरेंद्र दरेकर, रणधीर शिंदे, अनंत कदम यांचा समावेश ईश्वरपूर – राज्याचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीं
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!