रचना यांची ही आत्मचिंतन करायला लावणारी कविता अन् त्यावर नांदेड येथील छाया बेले यांनी केलेली स्पष्टीकरण… सकाळी सकाळीगुलाबजलची बाटलीसाफ करण्यासाठीसवयीनंलिक्विड सोप ओतलंप्रत्येक बाटलीसाफ करताना वापरतात
🥭🥭रायवळ आंबे 🥭🥭 आठवणी अशा असाव्याआठवणी अशा जपाव्याउघडता कुपी अत्तरांचीसुगंध नभी दरवळावा 🥰 “आंबा ” मुबलक प्रमाणात संपूर्ण भारतात उत्पादीत होणारे फळ, त्यातही कोकणसाठी अभिमानाची
कृषी क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत सरासरी वार्षिक वाढीचा दर 4.18 टक्के नोंदवला गेला : आर्थिक सर्वेक्षण नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत
जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एस. जयशंकर जी, गजेंद्र सिंह शेखावत जी, युनेस्कोच्या महासंचालक ऑद्रे
पसायदान प्रतिष्ठान गुहागरचे राज्यस्तरीय पुरस्कार शरद तांदळे, झिंजाड, रमेश सरकटे, भास्कर हांडे यांना जाहीर रत्नागिरी – गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठानच्यावतीने नुकतेच राज्यस्तरीय कविता व कादंबरी
इस्लामपूर – सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कला आणि वाणिज्य विद्याशाखांच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात येथील कवी एकनाथ पाटील यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला
सोलापूर – येथील अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला जिल्हा समितीच्यावतीने पुरस्कारासाठी बालसाहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अशोक खानापूरे यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त… देवेंद्र फडणवीस आपल्या चाणक्यनीतीने कशी कुणावर मात करतील, याचा अंदाज व्यक्त करणे खूप कठीण आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत उबाठा सेना, राष्ट्रवादी
कडूलिंबाचा ( Azadirachta indica ) प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406