तर असं हे मनाच्या कणगीत लिपान लावून ठेवलेलं आठवणींचं शब्दरुपी धान्य लेखकानं कोरोना महामारीत गमावलेल्या जीवांना समर्पित केलं आहे. सुखदुःखांशी समरस होत गतकाळाच्या आठवणींनी गजबजलेल्या
विशेष आर्थिक लेख मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी राज शमानी या लोकप्रिय यूट्यूबरला चार तासांची प्रदीर्घ मुलाखत दिली. आपण राजकीय सुडाचा बळी आहोत असा दावा त्यांनी
‘नाफा २०२५ महोत्सवा’साठी चार मराठी चित्रपटांची निवड!कॅलिफोर्निया थिएटरमध्ये ‘स्नोफ्लॉवर’, ‘मुक्ताई’, ‘छबीला’ आणि ‘रावसाहेब’ चित्रपटांचे ‘नाफा वर्ल्ड प्रीमियर’!अमेरिकेतील सॅन होजे येथे २५ ते २७ जुलै २०२५
गार्गी आणि इतर एकांकिका मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक उदय जाधव यांच्या ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार २९ जून रोजी
सोयाबीनच्या चांगल्या पिकासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत इंदूर येथे विचारमंथन नवी दिल्ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री
अभावातून प्रभाव निर्माण करणे हाच खरा पुरुषार्थ सकारात्मक आशावादाची पेरणी व्हावी आडकर फौंडेशनतर्फे रवी वाघ यांचा डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्काराने गौरव पुणे : धडधाकट
सध्या हिंदी भाषा पहिलीपासून शिकवली जावी का ? या संदर्भात महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या मुद्द्यावर राजकिय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्नच अधिक होत आहे.
स्त्री आणि पर्यावरण जैविक विविधतेचं महत्त्व, तिचं संरक्षण-संवर्धन करण्याची गरज आणि स्थानिक परिस्थितीला अनुरूप अशा संवर्धनाच्या पद्धती यांविषयीचं ज्ञान जगभरातल्या ग्रामीण स्त्रियांनी पिढ्यान् पिढ्या जपलं
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406