July 27, 2024
Home Page 3
सत्ता संघर्ष

महाराष्ट्रातील चाणक्य

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त… देवेंद्र फडणवीस आपल्या चाणक्यनीतीने कशी कुणावर मात करतील, याचा अंदाज व्यक्त करणे खूप कठीण आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत उबाठा सेना, राष्ट्रवादी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कडूलिंबातील औषधी गुण…

कडूलिंबाचा ( Azadirachta indica ) प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी
गप्पा-टप्पा

यंदा लेट खरीप किंवा रब्बी पट्ट्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे, असे का ?

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
कविता

अद्याक्षरावरून कविता ” गुरुपौर्णिमा “

अद्याक्षरावरून कविता ” गुरुपौर्णिमा “ गु……..गुरु माता पिता प्रथमधरुनी त्यांचे चरणस्मरावे त्यांना अमरणज्यांच्याकडून मिळतेआपणास शिक्षणतेही आपले गुरुजनकरुनी त्यांचे स्मरणधरावे त्यांचे ही चरण रू…… रुणुझुणत्या पाखरा
सत्ता संघर्ष

रेवड्यांचा वर्षाव

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या जेलमध्ये आहेत पण ते निवडणूक प्रचार काळात म्हणाले होते, आम्ही मुलांना मोफत शिक्षण देतो, मोफत उपचार करतो. त्यामुळे करदात्यांची
विशेष संपादकीय

आत्मजागृतीचा दिवस _ गुरुपौर्णिमा

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमःशास्त्रामध्ये गुरुचे महत्व सांगितले आहे तो ब्रह्मा विष्णू महेश व साक्षात परब्रम्ह आहे गुरुची थोरवी फार
विशेष संपादकीय

तस्मै श्रीगुरवे नमः |

कोरोना काळात शाळा बंद असूनही शिक्षण मात्र सुरू होते. ही सारी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कमाल आहे. त्या वाईट काळात मोबाईलच गुरू होऊन गुगल मीट, झूम
काय चाललयं अवतीभवती

तिळगंगा साहित्य पुरस्कार २०२४ साठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सांगली – कादंबरी, कथा, कवितासंग्रहासाठी तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार व ललित, प्रवासवर्णन, आत्मचरित्र यासाठी तिळगंगा प्रतिभा पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी प्रथम प्रकाशित पुस्तक पाठवण्याचे
विशेष संपादकीय

भारताच्या लोकसंख्याशास्त्राचे प्राक्तन काय ?

गेल्याच सप्ताहात संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने “जागतिक लोकसंख्येचा दृष्टिक्षेप”( वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स) बाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये भारताला विकासाची खूप मर्यादित संधी
काय चाललयं अवतीभवती

संत विचार आणि संविधान ही अभिमानाने मिरवण्याची गोष्ट

कणकवली – पायांनी होतो तो प्रवास आणि हृदयाने होते ती वारी. मात्र हृदयापासून समजून घेतलं तरच संविधानची महानता आपल्याला कळू शकते. संत साहित्याने जी समतेची
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓