February 16, 2026
Home Page 20
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वणव्याची राख अन् विश्वभारतीची वाट

जंगलांना लागणारा वणवा ही आजची केवळ पर्यावरणीय समस्या राहिलेली नाही, तर ती मानवी अस्तित्वालाच थेट आव्हान देणारी जागतिक आपत्ती बनली आहे. निसर्गाशी माणसाचे नाते तुटत
पर्यटन

१०७ व्या देशाचा प्रवास : कॅरिबियन सागरातलं त्रिनिदाद आणि टोबॅगो

जगभ्रमंती हा केवळ देश पाहण्याचा छंद नसतो, तो माणसाला हळूहळू जगाशी जोडणारा अनुभव असतो. जयप्रकाश आणि जयंती प्रधान यांचा प्रवासही तसाच आहे—नकाशावरच्या सीमारेषा ओलांडत, संस्कृतींच्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मोसंबी फळ पीक सल्ला

🍊मोसंबी फळ पीक सल्ला 🍊 आंबिया बहारसाठी बऱ्याच मोसंबी बागांना अजून ताण बसलेला नाही. काही बागांमध्ये पानगळ रोगामुळे दिसत आहे. जमिनीत २ फूट खोल ओल
मुक्त संवाद

महाराष्ट्रातील निवडक व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा ग्रंथ : कला -साहित्य भूषण

कला -साहित्य भूषण’ या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट आदी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास तीस व्यक्तिमत्वांविषयी या ग्रंथातून माहिती दिली आहे. ही
मनोरंजन

पुण्यात २६ ते २८ डिसेंबर दरम्यान ८ वा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

देश विदेशातील ७० हून जास्त चित्रपटांचे प्रदर्शनचित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक वास्तव मांडणारा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २६ डिसेंबरपासून पुण्यातअभिनेते मकरंद अनासपुरेंना ‘निळुभाऊ फुले कलाकार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती चळवळः निसर्गासोबत सहअस्तित्व साधणारा विकास हवा

विश्वभारती ही संकल्पना मुळातच “सर्वांचे अस्तित्व परस्परांवर अवलंबून आहे” या तत्त्वावर उभी आहे. मानव, प्राणी, वनस्पती, जल, वायू, माती आणि सूक्ष्म जीव यांचे एक अदृश्य
विश्वाचे आर्त

गुरू हे साधन आहेत, ध्येय नाही

म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायीं । हें नवल नोहे कांहीं ।परि तें असो आइका काई । जें देवो बोलता झाला ।। १४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा
मनोरंजन

जानेवारीत शिवाजी विद्यापीठात स्पार्क फिल्म फेस्टिव्हल

पर्यावरणविषयक शॉर्टफिल्म, डॉक्युमेन्ट्रीच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठात येत्या 2 आणि 3 जानेवारी 2026 रोजी स्पार्क फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने विद्यापीठात
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

क्षणात पकडलेले जीवन : पंखांखालील संवर्धन

या छायाचित्राकडे पाहताना प्रथम जाणवते ते क्षणाचे पवित्रत्व. कोल्हापूर येथील न्यु शाहुपुरी येथे राहाणारे सुभाष पुरोहित यांनी टिपलेला हा फोटो केवळ एक सुंदर दृश्य नाही,
काय चाललयं अवतीभवती

उज्ज्वला पुजारी यांना अहिल्यादेवी पुरस्कार

राम नाईक यांच्या हस्ते २८ ला वितरण जयसिंगपूर ः तमदलगे (ता. शिरोळ) येथील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका उज्ज्वला रावसाहेब पुजारी यांना राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓