📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 16, 2026
Home Page 21
मनोरंजन

मुंबईत 16 ते 18 जून 2026 दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (मिफ) पार्श्वभूमीवर, दुसऱ्या वेव्हज डॉक बझारचे आयोजन

मुंबई – 16 ते 18 जून 2026 दरम्यान एनएफडीसी कॉम्प्लेक्स येथे आयोजित 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (मिफ) पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा वेव्हज डॉक बझारचे
विश्वाचे आर्त

सतराव्या कलेचे अमृततळे : कुंडलिनी, मन आणि आत्मानंदाचा ज्ञानेश्वरीतील गूढ प्रवास

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतील एका सूक्ष्म ओवीत मानवी चेतनेच्या दिव्य प्रवासाचे अद्भुत चित्र उभे केले आहे. कुंडलिनीशक्तीचा प्रकाश, मन आणि प्राण यांचा समन्वय आणि ‘सतरावी कला’
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बांदा–तिलारीच्या जंगलात ‘जंगल पिंगळा’चा साक्षात्कार : निसर्गसौंदर्य आणि संशोधनाचा संगम

सिंधुदुर्गातील बांदा–तिलारीच्या समृद्ध अरण्यात फिरताना टिपलेले जंगल पिंगळ्याचे छायाचित्र केवळ एक निसर्गदृश्य नाही, तर त्या परिसंस्थेच्या जैवविविधतेचा आणि पर्यावरणीय संतुलनाचा जिवंत दस्तऐवज आहे. मिलिंद देशमुख
काय चाललयं अवतीभवती

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारांची घोषणा

ऐश्वर्य पाटेकर, अशोक सोनवणे , जितेंद्र कुंवर, सुनील गायकवाड यांना पुरस्कार जळगाव – मराठीतील ख्यातनाम संशोधक, अभ्यासक, जेष्ठ साहित्यक-समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांचे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

2026-27 हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता 365 रुपये प्रति क्विंटल या वाजवी आणि किफायतशीर दराला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

नवी दिल्‍ली – ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने ऊस हंगाम 2026-27 (ऑक्टोबर – सप्टेंबर)
सत्ता संघर्ष

बंगालचा किल्ला पडला: ममता पर्वाचा अस्त आणि कमळाचा उदय

स्टेटलाइन ममता पर्वाचा अस्त…पंधरा वर्षे अभेद्य वाटणारा पश्चिम बंगालमधील सत्तेचा किल्ला अखेर ढासळला. “स्ट्रीट फायटर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Mamata Banerjee यांना त्यांच्या जुन्या सहकाऱ्यानं Suvendu
संशोधन आणि तंत्रज्ञान

अनुभवाचा विजय : गॅलिलिओंच्या प्रयोगांनी बदलले जगाचे आकलन

गॅलिलिओचे प्रयोग !परंपरेच्या अंधश्रद्धेला आव्हान देत, ‘अनुभव आणि प्रयोग हाच सत्याचा पाया’ हे जगाला पटवून देणारे गॅलिलिओ गॅलिली हे विज्ञानाच्या इतिहासातील एक क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व ठरले.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विकास मंडळांची आवश्यकता संपुष्टात आली ?

विकास मंडळे बंद, समतोल विकासही ठप्प? महाराष्ट्रातील प्रादेशिक दरी पुन्हा वाढतेय! महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच विदर्भ आणि मराठवाडा यांसारख्या प्रदेशांतील विकासाचा प्रश्न कायमच अधोरेखित होत आला आहे.
काय चाललयं अवतीभवती

गुहागरच्या पसायदान प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

​दिवाकर कृष्ण आचार्य, अनंता सूर यांच्यासह पाच साहित्यिकांचा होणार सन्मान; पुणे येथे होणार वितरण सोहळा गुहागर/चिपळूण: साहित्य, संवेदना आणि सर्जनशीलतेचा गौरव करणाऱ्या गुहागर ( जि.
सत्ता संघर्ष

मराठी माणूस हतबल…

स्टेटलाइन मुंबई मिळवण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त सांडले, पण आज त्याच मुंबईत “कहाँ जाना है भाई?” हा प्रश्न ऐकताना मराठी माणूस हतबल का वाटतो आहे? डॉ.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!