February 17, 2026
Home Page 26
संशोधन आणि तंत्रज्ञान

सेल अर्थात बॅटरी !

आजही बॅटरीवर संशोधन सुरू आहे. पूर्णत: घनावस्थेतील तसेच, सिलिकॉनचा ॲनोड वापरून बॅटरी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. लिथियम-सल्फर, सोडियम-आयन, मॅग्नेशियम-आयन अशा विविध घटकांचा वापर करून बॅटरी
काय चाललयं अवतीभवती

उत्तम माणूस बनणे हाच गांधीना समजून घेण्याचा योग्य मार्ग – अजय कांडर

गांधी व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन राजापूर – गांधी हे केवळ व्यक्तिमत्त्व नाही, तर एक चळवळ आहे. त्यांनी जगाला नैतिकतेचे अधिष्ठान दिले.गांधी नीट समजून
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

माकडांच्या बंदोबस्तासाठी कायद्याचा धाक नको, तर हवेत पारंपारिक उपाय

कोकणात माकडांच्यामुळे घरावरील छप्पराचे, खापऱ्याचे नुकसान होते. तसेच फळबागांचेही नुकसान होते. वानरांनी कोठे जायचे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण होणारे नुकसान सध्या त्रासदायक ठरत
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी ताराबाईंचा लढा: डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी मोठा तात्त्विक लढा उभारला. इतिहासकार आणि अभ्यासकांनी त्यांच्या विविध पैलूंचा साक्षेपी
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मानव – वन्यजीव संघर्षावर शाश्वत उपाय

माकड, साळिंदर, शेकरू, डुक्कर, रानडुक्कर, गवारेडे इत्यादी वन्य प्राण्यांमुळे अंगणातील बागायती फळपिक, भाजीपाला आणि शेतीचे मोठे नुकसान होत आहे. कोकणात आणि भारतातील अनेक भागांमध्ये अशा
सत्ता संघर्ष

महायुतीतील सत्तासंघर्ष

 स्टेटलाइन यापुर्वी नगर परिषद, नगर पंचायत अगदी जिल्हा परिषद निवडणुकांमधेही राज्याचे मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एवढ्या हिरीरीने मैदानात उतरलेले कधीच दिसले नाहीत. हर्षवर्धन सकपाळ,
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पुढील १२ दिवस(दर्शवेळ आमावस्या पर्यन्त) थंडीचेच !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

अती उत्साहापोटी “संचार साथी” च्या सक्तीचा प्रयोग अंगलट !

विशेष आर्थिक लेख केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाने अत्यंत घाई गर्दीने व अतिउत्साहापोटी “संचार साथी” हे अत्यंत महत्त्वाचे ॲप मोबाईल कंपन्यांसह सर्व मोबाईल धारकांना सक्तीचे केल्याचा
व्हायरल

इव्हेंटपालटाचा काळ

हल्ली देशात कोणत्याही विषयाचा ‘इव्हेंट’ होतो. हे वाक्य आपण रोजच ऐकतो. पण गंमत अशी की, कुठल्याही समस्येचं निराकरण मात्र क्वचितच होतं. कारण इव्हेंट करणं हा
पर्यटन

अमेझॉन नदी-टापाजॉस नदी संगम : निसर्गाची अद्वितीय रंगरेषा अनुभवणारी सफर

ब्राझीलमधील संतारेम — अमेझॉन जंगलाच्या विशाल हरितपट्टीमध्ये दडलेला, परंतु नकाशावर अत्यंत महत्त्वाचा असा हा छोटासा शहर. जगप्रसिद्ध ‘मीटिंग ऑफ द वॉटर्‍स’, म्हणजेच दोन नदींच्या पाण्याचा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓