📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 17, 2026
Home Page 27
विशेष संपादकीय

मध्यमवर्गीयांची ‘अधांतरी’ अवस्था !

विशेष आर्थिक लेख.. भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सध्या जगात चर्चेचा विषय आहे. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे तर, आपण सर्वाधिक वेगाने प्रगती करत आहोत. मोदी सरकारने मोफत अन्नधान्य,
संशोधन आणि तंत्रज्ञान

पृथ्वी एक चुंबक ! — गिल्बर्ट यांच्या प्रयोगांनी बदलले विज्ञानाचे प्रवाह

मी म्हणतो तेच खरे’ या आंधळ्या विश्वासाला छेद देत प्रयोगांच्या जोरावर सत्य मांडणारे विल्यम गिल्बर्ट यांनी पृथ्वी एक चुंबक असल्याचा सिद्धांत मांडून विज्ञानाच्या इतिहासात नवे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बळीराजाचं ‘बाटुक’ आयुष्य — कवितेतून उमटलेली जिव्हारी लागणारी वेदना

शेतकऱ्याचं वास्तव जगणं मांडणारी कलाकृती – झालं बाटुकाचं जिणंजगाला अन्न देणारा शेतकरी आज स्वतःच्या पोटासाठी झगडतोय—ही केवळ परिस्थिती नाही, तर एक शोकांतिका आहे. कर्ज, अवकाळी
विश्वाचे आर्त

शब्दांचा मोह की अनुभूतीचा बोध? — माऊलींचा सावध करणारा इशारा

आजच्या शब्दांच्या गदारोळात, प्रवचनांच्या चमकदार दुनियेत आणि प्रभावी वक्तृत्वाच्या मोहात आपण खऱ्या आध्यात्मिक अनुभूतीपासून दूर तर जात नाही ना? केवळ बोलण्याच्या जोरावर निर्माण होणारा आभासी
पर्यटन

बाकूमधील मिनिएचर पुस्तकांचं म्युझियम : ८७०० सूक्ष्म ग्रंथांचा अनोखा ठेवा”

मिनिएचर पुस्तकांचे म्युझियम एका अझरबैजानी महिलेने केवळ आपला छंद म्हणून ८० देशांमध्ये प्रकाशित झालेली ८७०० पेक्षाही अधिक मिनिएचर पुस्तकं जमवून एक अनोखं प्रदर्शन थाटलं आहे…
काय चाललयं अवतीभवती

नीलकांचन ग्रंथाचे रविवारी कल्याणला प्रकाशन

आठवणींचा भुंगा कधी पाठ सोडत नाही; तर कधी विचाराचं काहूर सतत डोक्यात चालू असतं. अशावेळी शब्द जवळ येतात आणि त्या शब्दातून आपल्या भावनांची कोंडी मोकळी
काय चाललयं अवतीभवती

‘अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२६’ साठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

नांदेड : येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ‘अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२६’ (वर्ष तिसरे) साठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. साहित्य
सत्ता संघर्ष

सुनेत्रावहिनींसाठी धावाधाव…

स्टेटलाइन – विधिमंडळाच्या अधिवेशनात अजितदांदाच्या विमान अपघाती मृत्युवर चर्चासुध्दा घडवली गेली नाही. स्वत: उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी मागणी करूनही तपास सीबीआयकडे सोपवला गेला नाही.
काय चाललयं अवतीभवती

आपले मस्तक दुसऱ्याच्या ताब्यात दिल्यामुळेच बहुजन धोक्यात

‘बाबासाहेब समजून घेताना ‘ व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन मालवण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत स्वतःची चिकित्सा करण्याचा आदर्श घालून दिला आणि समाजाला
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!