February 15, 2026
Home Page 4
पर्यटन

गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राला भेट दिलेल्या विदेशी पर्यटकांची संख्येत दुपटीने वाढ

महाराष्ट्राला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या तीन वर्षांत दुप्पटीने वाढली मुंबई – पर्यटन मंत्रालय देशातील विविध पर्यटन उत्पादने आणि ठिकाणांचा प्रचार करण्यासाठी जागतिक पर्यटन बाजारपेठेत
संशोधन आणि तंत्रज्ञान

वर्क-लाइफ बॅलन्स नव्हे, हे तर ‘अटेन्शन मॅनेजमेंट’ !

प्रथमेश पालवे यांचे ‘रिमोट वर्किंग’वर खुमासदार भाष्य कोल्हापूर: “घरातून काम करताना आपण खरंच घरी असतो का ? लॅपटॉप बंद झाला तरी डोके मात्र कामातच सुरू
मुक्त संवाद

अरिष्टकाळाचे भयसूचन : काळाच्या मनाची कविता

‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कवितांवर प्रफुल्ल शिलेदार यांनी केलेल भाष्य…. ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कविता जगण्याच्या सांदीकोपऱ्यापर्यंत शिरत असलेल्या
विश्वाचे आर्त

साम्याची अनुभूती म्हणजे पलायन नव्हे, तर समरसतेची पूर्णता

जैसे वृक्षपण बीजासी आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।। १६९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा
मुक्त संवाद

भ्रमणध्वनीचा अतिवापर : वाढता धोका !

स्मार्टफोनमुळे माहिती तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती उपलब्ध होऊ लागली. पर्यटन, आरोग्य, औषधे, शेती, शिक्षण, उद्योग, रोजगार, राजकारण, मनोरंजन – सर्व
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ अॅप डाउनलोड करून डिजिटल शेतीचा भाग व्हावे

सिंधुदुर्गनगरी :- शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हांनाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय हे अॅप लाँच केले आहे.
काय चाललयं अवतीभवती

विद्रोहा बरोबर प्रेमाचाही गारवा !

साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन बहरले राजापूर, दोडामार्ग ते वैभववाडी दूरच्या भागातील कवींचीचा सहभाग कणकवली : शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या साहित्य – संगीत संमेलनातील कविसंमेलन
विश्वाचे आर्त

…ही जाणीव टिकवणे म्हणजे खरी मुक्ती

शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं ।मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ।। १६२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – शरद ऋृतुच्या आरंभी ज्याप्रमाणें
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रानवेड्याची शोधयात्रा : अनुभव, थरार आणि आत्मभान

एका रानवेड्याची शोधयात्रा – पुस्तक परिचय कृष्णमेघ कुंटे हे मदुमलाईच्या जंगलात पूर्णपणे एक वर्ष राहिले. ऑगस्ट ९४ ते जुलै ९५ या काळात ते तिथे राहिले.
विश्वाचे आर्त

जे मोजदादीपलीकडे आहे, तेच खरे सत्य

तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये ।ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ।। १६० ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓