📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 29, 2026
Home Page 5
मुक्त संवाद

तंजावर : दक्षिणेत तेवत राहिलेला मराठी संस्कृतीचा दीप ! Tanjavur Maratha Kings and Marathi Culture

महाराष्ट्राच्या भूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या तंजावरच्या मातीत मराठी संस्कृतीचा दीप चारशे वर्षांहून अधिक काळ अखंड तेवत राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे
विशेष संपादकीय

जागतिक आव्हानांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वेधक कामगिरी ! indian economy performance global challenges 2026

विशेष आर्थिक लेख अमेरिका इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा जागतिक व्यापार व अर्थव्यवस्था यावर खूपच प्रतिकूल परिणाम झाला. अनेक देशांमध्ये मंदीचे वारे वाहू लागले. खुद्द अमेरिकेलाही
विश्वाचे आर्त

गुरुकृपेचा स्पर्श झाला की… Discover how the Guru’s grace awakens knowledge and wisdom

गुरुकृपा लाभली की माणसाच्या बुद्धीला एक वेगळे परिमाण प्राप्त होते.पूर्वी ज्या गोष्टी गुंतागुंतीच्या वाटत होत्या त्या सहज समजू लागतात.पूर्वी शब्दांमध्ये अडकलेला अर्थ अनुभवात उतरू लागतो.पूर्वी
मुक्त संवाद

सहज संस्कार घडवणाऱ्या बालकथा : गड्या आपुला गाव बरा

बालमनाला आनंद देत संस्कारांची पेरणी करणाऱ्या कथा! बालसाहित्य म्हणजे केवळ बालकांचे मनोरंजन नव्हे, तर त्यांच्या कोवळ्या मनावर वाचन, निसर्ग, माणुसकी, कुटुंब, खेळ आणि सामाजिक जाणिवांचे
मुक्त संवाद

बालमनात आनंद, संस्कार आणि निसर्गप्रेम रुजवणारा कथासंग्रह – गड्या आपुला गाव बरा

डिजिटल युगातील बालपणाला गावच्या मातीचा सुगंध, निसर्गाची ओढ, मैदानी खेळांची उमेद आणि संस्कारांची शिदोरी देणारा प्रा. डॉ. नरसिंग कदम यांचा ‘गड्या आपुला गाव बरा’ हा
मुक्त संवाद

लेखनाचे कौशल्य समृद्ध करणारा एक भक्कम पाया

लेखन ही केवळ शब्दांची मांडणी नसून, विचारांना प्रभावी अभिव्यक्ती देण्याची एक सर्जनशील कला आहे. ही कला जन्मजात प्रतिभेपुरती मर्यादित नसून, योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि
सत्ता संघर्ष

बांकीपूरच्या विजयामागची ‘PK Strategy’ नेमकी काय होती ?

भाजपचा गड भेदताना प्रशांत किशोरांनी नेमका कोणता ‘फॉर्म्युला’ वापरला ? निवडणूक रणनीतीकार म्हणून देशातील अनेक सत्तांतरांचे गणित मांडणारे प्रशांत किशोर यावेळी स्वतःच निवडणुकीच्या रणांगणात उतरले
सत्ता संघर्ष

बांकीपूरच्या निकालाने भाजपच्या सत्तेला दिली इशारा घंटा ! Prashant Kishor Shocks BJP in Its Bihar Bastion

स्टेटलाइन – तीस वर्षे भाजपच्या भगव्या झेंड्याखाली राहिलेला बिहारमधील बांकीपूरचा गड अखेर ढासळला आणि त्या भग्नावशेषातून प्रशांत किशोरांच्या जनसुराज्याचा पिवळा झेंडा वर आला. भाजपचे राष्ट्रीय
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

E20 वरून गैरसमजांचा धुरळा; तज्ज्ञ, सरकार आणि शेतकरी म्हणतात—इथेनॉलला संधी द्या ! Facts, Myths, Energy Security and Benefits for Indian Farmers

कच्च्या तेलाच्या आयातीवर दरवर्षी अब्जावधी रुपये खर्च करणाऱ्या भारतासाठी इथेनॉल आता केवळ पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे जैवइंधन राहिलेले नाही; ते ऊर्जा स्वावलंबन, परकीय चलनाची बचत आणि
संशोधन आणि तंत्रज्ञान

पाण्यातील विषारी रंगद्रव्यांचे विघटन करण्यासाठी स्मार्ट उपकरणाची निर्मिती Smart Chemical Pollutant Testing Device

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना मिळाले डिझाईन पेटंट कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील संशोधक डॉ.अविराज रामचंद्र कुळदीप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेल्या ‘स्मार्ट कम्पोझिट मटेरियल टेस्टिंग
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406