जलक्षेत्रात “नदी पुनरूज्जीवन” हा आजकाल फारच आवडता शब्द, कुणीही उठावं आणि सरळ “आम्ही अमूक नदी पुनरज्जीवित केली” म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्यावी. प्रशासन, लोकप्रतिनिधी व...
मोठे डेरेदार वृक्ष किंवा निलगिरीसारखे वृक्ष पाणथळ जमिनीत लावल्यास जमिनी क्षारपड होण्याचा धोका टळू शकतो. या संदर्भात अधिक संशोधन होण्याची गरज आहे. निलगिरीऐवजी डेरेदार वृक्ष...