शिवाजी विद्यापीठात अनुवादकांच्या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ कोल्हापूर: विविध संस्कृतींमध्ये सुसंवाद प्रस्थापित करण्याचे कार्य अनुवादाच्या माध्यमातून होते. बहुसांस्कृतिक समाजामध्ये एकजिनसीपणा कायम राखण्याच्या दृष्टीने अनुवाद आणि अनुवादकांचे...
शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने लेखकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ग्रामीण कादंबरीकार कृष्णात खोत यांच्याशी प्रा. रणधीर शिंदे आणि...
संपतने महाराष्ट्र व महाराष्ट्र सीमा भागातील फिरस्तीतून लोकविलक्षण अपरिचित कहाण्या शोधल्या आहेत. व्यक्ती आणि घटना-घडामोडींवरील समाजवृत्तान्तपर स्वरूपाचे हे लेखन आहे. या कहाण्या त्याने चमकदार पॉलिश...
गो. पु.च्या नाटकांतील आशयस्वरूप, पात्रसृष्टी, रूपविशेष, स्वगते, प्रतीकात्मकता, संदर्भसंपृक्तता, रंगसूचना व सुनियोजित घाटाची त्यांनी केलेली चर्चा महत्त्वाची आहे. गो. पु.च्या नाटकांतील स्वायत्त आणि समग्रतेच्या अनुभवविश्वाचा...