॥ पाराशर आणि कश्यप ऋषींची शेती ॥ पाराशर यांनी लिहिलेला ‘कृषीपाराशर’ आणि कश्यप यांनी लिहिलेला ‘काश्यपीय कृषीसुक्ती’ हे दोन संस्कृत ग्रंथ पूर्णपणे शेतीवर केंद्रित आहेत....
प्रत्यक्ष तथागत गौतम बुद्ध व त्यांचे वडील शुद्धोधन हे राजे असले तरी ते शेतकरीच होते. सिद्धार्थ गौतममाचे शेतीशी, भूमीशी एक अतूट नाते होते. म्हणूनच आ....
॥ महाभारतकालीन शेती ॥ राजानं शेतकऱ्यांकडून कर रूपात उत्पन्नाच्या सहावा भाग घ्यावा. त्याशिवाय एक कवडीही घ्यायचा राजाला अधिकार नाही, असं महाभारताच्या शांतिपर्वातच सांगितलेलं आहे. गरजेनुसार...
॥ शेतीचे वैराज् : वेदाआधीची शेती ॥ हरप्पा आणि मोहेंजोदारो इथल्या उत्खननात तिथं पाच हजार वर्षांपूर्वीची अत्याधुनिक शहरं सापडली. त्या शहरांच्या रचनेवरून आणि तिथं सापडलेल्या...
२ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी पैठण येथे झालेल्या पाचव्या शेतकरी मराठी साहित्य संमेलनात संत एकनाथ ज्ञानपीठावरून इंद्रजीत भालेराव यांनी केलेले अध्यक्षीय भाषण…. पाचव्या शेतकरी...
इंद्रजीत भालेरावांची कविता ही गावाविषयी आणि शेतीविषयी बाेलते. कृषिसंस्कृतीचे खाेल तत्त्वज्ञान तिच्यात गाेठलेले असते. गावखेड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे भिन्न वयाेगटातील, भिन्न लिंगी आवाज त्यांची कविता...
सारे रान : इंद्रजित भालेराव यांची समग्र कविता’ हा संग्रह २०१६मध्ये जनशक्ती वाचक चळवळ, औरंगबाद यांच्यातर्फे प्रकाशित झाला. तेव्हा नुकतीच भालेराव यांनी वयाची ५१ वर्षं...
संत ज्ञानेश्वरांनी कोणकोणत्या साहित्याची निर्मिती केली ? अभिजात अशा ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती ज्ञानेश्वरांनी केली. त्यातील पसायदान काय आहे ? मुळात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे...
संत तुकाराम महाराज यांच्या गाथेची वैशिष्ट्ये. गाथेचा इतिहास, त्यांच्या अभंगाचे विषय कोणते आहेत. जवळपास ८३२ विषय आहेत. विठ्ठल भेटीची आर्त सांगणारे अभंग कोणते आहेत. याशिवाय...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406