August 21, 2025

Indrajeet Bhalerao

शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

शेतीचा हालअहवाल

॥ शेतीचा हालअहवाल ॥ हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीचे फारच नेमके मूल्यमापन न्यायमूर्ती बखले यांच्या या विधानात आपणाला पहावयास मिळते. गाथा रचणाऱ्या कवींचे शेतकऱ्यांच्या दुःख दारिद्र्याकडं...
गप्पा-टप्पा शेती पर्यावरण ग्रामीण विकास

झाड कवेत घेणारा माणूस

झाड कवेत घेणारा माणूस प्रत्येक झाडाविषयी आणि फळाविषयी इतकी रंजक माहिती शिंदे पेरत जातात की, हे पुस्तक वाचल्यानंतर त्या त्या झाडांची फळं खाताना, त्यांची चव...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

पाराशर आणि कश्यप ऋषींची शेती

॥ पाराशर आणि कश्यप ऋषींची शेती ॥ पाराशर यांनी लिहिलेला ‘कृषीपाराशर’ आणि कश्यप यांनी लिहिलेला ‘काश्यपीय कृषीसुक्ती’ हे दोन संस्कृत ग्रंथ पूर्णपणे शेतीवर केंद्रित आहेत....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

धम्माचे शेत : बौद्धकालीन शेती

प्रत्यक्ष तथागत गौतम बुद्ध व त्यांचे वडील शुद्धोधन हे राजे असले तरी ते शेतकरीच होते. सिद्धार्थ गौतममाचे शेतीशी, भूमीशी एक अतूट नाते होते. म्हणूनच आ....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

महाभारतकालीन शेती

॥ महाभारतकालीन शेती ॥ राजानं शेतकऱ्यांकडून कर रूपात उत्पन्नाच्या सहावा भाग घ्यावा. त्याशिवाय एक कवडीही घ्यायचा राजाला अधिकार नाही, असं महाभारताच्या शांतिपर्वातच सांगितलेलं आहे. गरजेनुसार...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

शेताची सीता : वैदिक शेती

॥ शेताची सीता : वैदिक शेती ॥ वेद ही आर्यांची निर्मिती होती हे आता निर्विवादच आहे. वेदांची निर्मिती चार ते पाच हजार वर्षांपूर्वीची मानली जाते....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

वेदाआधीची शेती

॥ शेतीचे वैराज् : वेदाआधीची शेती ॥ हरप्पा आणि मोहेंजोदारो इथल्या उत्खननात तिथं पाच हजार वर्षांपूर्वीची अत्याधुनिक शहरं सापडली. त्या शहरांच्या रचनेवरून आणि तिथं सापडलेल्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सामाजिक चळवळीच्या मुशीतूनच घडतात साहित्य चळवळीचे कार्यकर्ते

२ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी पैठण येथे झालेल्या पाचव्या शेतकरी मराठी साहित्य संमेलनात संत एकनाथ ज्ञानपीठावरून इंद्रजीत भालेराव यांनी केलेले अध्यक्षीय भाषण…. पाचव्या शेतकरी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लेकुरवाळ्या कृषिसंस्कृतीचे मार्दव ‘सुगीभरल्या शेतातून’

इंद्रजीत भालेरावांची कविता ही गावाविषयी आणि शेतीविषयी बाेलते. कृषिसंस्कृतीचे खाेल तत्त्वज्ञान तिच्यात गाेठलेले असते. गावखेड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे भिन्न वयाेगटातील, भिन्न लिंगी आवाज त्यांची कविता...
गप्पा-टप्पा शेती पर्यावरण ग्रामीण विकास

इंद्रजितच्या नसांनसांत शेतकरीपण भरलयं…

सारे रान : इंद्रजित भालेराव यांची समग्र कविता’ हा संग्रह २०१६मध्ये जनशक्ती वाचक चळवळ, औरंगबाद यांच्यातर्फे प्रकाशित झाला. तेव्हा नुकतीच भालेराव यांनी वयाची ५१ वर्षं...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!