June 1, 2025
Home » Maharashtra Assembly Election

Maharashtra Assembly Election

सत्ता संघर्ष

देवाभाऊ, पुन्हा येताहेत…

पक्षातील विरोधकांना गप्प करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे यांना रोखण्याचे सामर्थ्य त्यांच्या नेतृत्वात आहे. गेल्या पाच वर्षांत दोन वेळा मुख्यमंत्रीपदाने त्यांना...
सत्ता संघर्ष

विजयाची शिल्पकार लाडकी बहीण…

विधानसभा निकालानंतर सर्वांना कळले की, राज्यात महायुतीचा झंजावात होता, महायुतीच्या सुत्नामीत महाआघाडीचे पानीपत झाले. महायुतीला जबरदस्त यश मिळण्यामागे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ हे सर्वात...
सत्ता संघर्ष

काँग्रेसनं दखल घ्यावी अशा काही अस्वस्थ नोंदी….

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा धक्कादायक पराभव झाला. कॉंग्रेसची अशी अवस्था का झाली ? यावर चिंतन करण्याची खरोखरच गरज आहे. काही तज्ज्ञ आता यावर व्यक्त...
सत्ता संघर्ष

महायुती सुपरहिट…

लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर संविधान बदलणार आहे, संविधान बदलण्यासाठी भाजपने ४०० पार अशी घोषणा दिली आहे, असा प्रचार आघाडीने केला होता. तशा प्रचाराचा...
सत्ता संघर्ष

महाराष्ट्रात महायुद्ध

महाराष्ट्रात महायुद्धआज महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यात मतदान होणार असून ९ कोटी ७० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत एकूण ४१३६ उमेदवार...
सत्ता संघर्ष

दादांच्या मनात दडलंय तरी काय ?

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा मतदार कौल देणार आहेत. अजितदादा यांच्या नेतृत्वाचा व संघटन कौशल्याचा कस लागणार आहे. निवडणुकीत अपयश आले, तर ४१ आमदारांचे...
सत्ता संघर्ष

आवाज कुणाचा ?

लाडकी बहीण ही अडीच कोटींची व्होट बँक महायुती व एकनाथ शिंदे यांची मोठी जमेची बाजू आहे. गद्दार, औरंगजेब, अदानी, टकमक, आरक्षण, महाराष्ट्राची लूट, भ्रष्टाचार, एन्काऊंटर...
सत्ता संघर्ष

रेवड्यांची उधळण…

अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने तेथील जनतेला वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यसेवा, मोफत देऊ केली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केजरीवाल सरकारच्या रेवडी कल्चरवर कडक शब्दांत टीका...
काय चाललयं अवतीभवती

मतदार जनजागृतीसाठी लोकशाही दौड

मतदार जनजागृतीसाठी आयोजित “लोकशाही दौड”ला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्ही कोल्हापुरी जगात लय भारी, पार करणार 80 टक्केवारी मतदान करण्यासाठी सहभागींनी केला दृढ संकल्प पाच हजार हून...
सत्ता संघर्ष

कौल कोणाला…

महाआघाडी व महायुतीतील मित्रपक्षांमध्ये स्पर्धा आहेच. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तरच आपल्याला महत्त्व मिळते, हे त्यांच्या नेत्यांना चांगले ठाऊक आहेत. आमदारांच्या संख्याबळावरच...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!