August 13, 2025
Home » Manikrao Khule » Page 9

Manikrao Khule

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दोन दिवसानंतर पावसाचा जोर कमी होणार

महाराष्ट्रात १४-१५ जूनपर्यन्त, जेथे जेथे, चांगला पाऊस होईल, त्या १० से. मी. ओल साध्य झालेल्या व पेर-उतार नंतर पीक-रोप ३० ते ४० दिवस दम धरेल...
काय चाललयं अवतीभवती

मान्सून नाशकात पोहोचला

शिअर झोन मान्सून सीमा रेषेच्या दक्षिणेकडे म्हणजे निलंगा तुळजापूर, माढा , फलटण, वाई, श्रीवर्धन दरम्यान आहे. तर मान्सून डहाणू, नाशिक, छ. सं. नगर,  पूर्व- पश्चिम...
काय चाललयं अवतीभवती

मान्सून हर्णाई बारामती पर्यन्त

१- मान्सून कुठपर्यन्त पोहोचला. मान्सून महाराष्ट्रातील हर्णाई, बारामती व तेलंगणातील निझामबाद पर्यन्त  पोहोचला असुन मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण कायम आहे.                     २-मुंबईतील पाऊस कसा असेल? दक्षिण कोकण...
काय चाललयं अवतीभवती

मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश, पण मान्सून आला म्हणजे काय ?

मान्सून बं. उपसागरीय शाखा गेल्या पाच दिवसापासून जाग्यावरच खिळलेली दिसत आहे.  त्यामुळे दिवसागणिक आतापर्यंतची मान्सूनची प्रगती व त्यामागे झालेला पाऊस ही कामगिरी काळजीपूर्वक जोखली जात...
काय चाललयं अवतीभवती

मान्सून कर्नाटक, गोव्यापर्यन्त

पावसाची तीव्रता पाहता मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या १७ जिल्ह्यात ७ जून पासून मध्यम तर ९ जूनपासून जोरदार...
काय चाललयं अवतीभवती

वळवाच्या सरींची शक्यता

‘रेमल ‘ चक्रीवादळाच्या अवशेषाच्या परिणामा मुळे वातावरणीय घडामोडीतून, जरी मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळाच्या टोकावर ३० मे रोजी पोहोचला. माणिकराव...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर काय परिणाम होईल? 

महाराष्ट्रात अवकाळी, उष्णता, मान्सून, चक्री वादळाची स्थिती  मुंबईसह कोकणात मात्र कमाल तापमान ३४ तर किमान तापमान हे  २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यानचे राहून  सरासरी तापमानापेक्षा ते...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात उष्णतेची लाट सदृश स्थिती

रविवारी ( दि.१९ मे) अंदमानवर पोहोचलेल्या मान्सूनची आगेकूच कायम असुन बंगालच्या उपसागरात आठवड्यादरम्यान कदाचित चक्रीवादळाच्या बीज-रोवणीही होवु शकते असे वाटते. अर्थात त्यासंबंधीचे चित्र अजुन स्पष्ट...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची  शक्यता

महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची  शक्यता मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात पुढील आठवडाभर म्हणजे गुरुवार (दि.१६ मे) पर्यन्त ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

१९ जिल्ह्यात आठवडाभर ढगाळ वातावरणाची शक्यता

‘ विदर्भात आठवडाभर ढगाळ वातावरणाची शक्यता ‘ सोमवार ( दि.६ मे ) पासून पुढील आठवडाभर म्हणजे सोमवार ( दि.१३ मे) पर्यन्त संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!