अति पावसाच्या काळात ही फुलपाखरे जास्त पावसाच्या प्रदेशातून कमी पावसाकडे प्रयाण करतात. संध्याकाळच्या वेळी यांचे एकत्रित अनेक फुलपाखरं असणारे थवे आपल्याला झाडांवर विश्रांती घेताना दिसू...
विशेष म्हणजे पूर्वीची ही पध्दत आजही तेवढ्याच उत्साहाने सुरू आहे. पूर्वीच्या घरांना असणाऱ्या भिंती जाड असण्याचे कारण म्हणजे उष्णता आत मध्ये येऊ नये आणि घरातील...
चिपळूण तालुक्यातील शिरवली येथे आयोजित नांगरणी महोत्सवामध्ये कोकणातील सुमारे 90 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. यांत्रिकीकरणाच्या युगात बैलजोड्यांचे महत्त्व काही कमी झालेले नाही हे यावरून अधोरेखीत...
पूर्वी चिपळूण शहर हे तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते, ती आता चिपळूणकरांसाठी ही आठवणच राहिली आहे. त्या तळ्यामध्ये पूर्वी वेगवेगळ्या रंगाची कमळाची फुले फुलायची....
कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८-१० हजार शेतकरी बांबूशेतीशी जोडले गेले आहेत. जवळपास पाच हजारहून अधिक ट्रक भरून बांबू सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेर...
आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे...
पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय कोंकण विभाग व निसर्गयात्री संस्था यांच्यावतीने तसेच पुरातत्व संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने 26 व 27 मार्च 2022 रोजी थिबा...
गेली दोन वर्षे वणवा मुक्तीसाठी जनजागृतीचे काम चालू आहे. जागोजागी माहितीपर फलक, ग्रामसभांमधून मार्गदर्शन सत्रांद्वारे प्रबोधन, घरोघरी पत्रक वाटप सुरु आहे. ‘वणवा मुक्त कोंकण’ने जनजागृतीचे...
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More