मुंबईः येथील गझल मंथन साहित्य संस्थेने आयोजित केलेल्या निःशुल्क गझल लेखन कार्यशाळेत ८० पेक्षा अधिक नवोदितांनी गझलेचे धडे घेतले. यासोबतच महाराष्ट्रातील नामांकित गझलकारांचा बहारदार मुशायरा...
मुंबई – भारत हा प्राचीन काळापासून मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो, आपल्या देशात अनेक दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांचे उत्पादन केले जाते. मसाले व्यवसायाला...
नानांचे मुंबईशी असलेले अतूट नाते व त्याची सर्वार्थाने ओळख ही आजच्या राजकीय दूरदृष्टीच्या (?) अनुषंगाने विशेषत: वर्तमान मुंबईत होत असलेला स्वैर विकास व खालावत चाललेला...
केवळ पाच मुस्लीम कुटुंब बहुसंख्याक हिंदू असलेल्या गावात ज्या पद्धतीने मिळून मिसळून राहतात. त्यांची भाषा, राहणीमान, आचारविचार घेतात, त्याचे चांगले दर्शन कादंबरीत घडते. अशोक बेंडखळे...
अनाथांची माय… वर्धा जिल्ह्यातील नवरगावीसिंधूताईंचा जन्म झालागुरे वळण्याचा वडिलांचाबालपणी व्यवसाय त्यांनी केला..१ मुलगा घराचा वारससर्वांना हवा असेमुलींचा जन्म होणेआईबापाला ताप भासे..२ मुलगी असे नकोशीम्हणून चिंधी...
मुंबई मलबार हिल येथील महाराष्ट्र राजभवनात सर्व पक्षांची हेलिपॅडवर सभा भरते. या सभेत मोराने सकाळी चक्क हेलिपॅडवर पिसारा फुलवला. तर संध्याकाळच्या वेळी भरलेल्या सभेत अनेक...