February 5, 2025
Home » पुरंदर

पुरंदर

काय चाललयं अवतीभवती

समतेच्या विचाराचे छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ जनमानसात पोहचविले पाहिजेत – डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ लोकांच्या पर्यंत पोहचविले पाहिजेत – डॉ. बालाजी जाधव सासवड येथे साहित्य संमेलनाचे उद्घाटन सासवडः छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...
काय चाललयं अवतीभवती

मराठेशाहीचा वारसा लाभलेला पुरंधरचा लोकशाहीतला वीर!

सुरसिंह उर्फ दादा जाधवराव दिवे घाटाजवळच्या त्यांच्या वाडवडिलांपासूनच्या ऐतिहासिक वाड्यावर निवांत असतात. कालच्या ९ जुलैला त्यांनी वयाची ८७ वर्षं पूर्ण केली. या निमित्तानं त्यांच्या वाड्यावर...
मुक्त संवाद

…यासाठीच ठेवले बाळाचे नाव संभाजीराजे

“शंभूराजे यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा “ माँसाहेब म्हणाल्या होत्या , “सई अफजलखानासारख्या दगाबाजाच्या हल्ल्यात निष्काळजीपणामुळे आमचे लाडके जेष्ठ पुत्र संभाजी कनकगिरीच्या लढाईत...
काय चाललयं अवतीभवती

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन येथे होणार १२ मार्चला

संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक संभाजीराजे यांचे काम समाजासमोर यावे, यातून युवकांना प्रेरणा मिळावी असा उद्देश ठेवूनच संमेलनाचे आयोजन केले जाते. दशरथ यादव मुख्य संयोजक, छत्रपती संभाजी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!