December 12, 2025
Home » काय चाललयं अवतीभवती

काय चाललयं अवतीभवती

काय चाललयं अवतीभवती

दमसाचे ३६ वे साहित्य संमेलन शुक्रवारपासून गडहिंग्लजला

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि गडहिंग्लज येथील शिवराज विद्या संकुल यांच्यावतीने ३६ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन शुक्रवारी ( दि. १२) शनिवारी (...
काय चाललयं अवतीभवती

उत्तम माणूस बनणे हाच गांधीना समजून घेण्याचा योग्य मार्ग – अजय कांडर

गांधी व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन राजापूर – गांधी हे केवळ व्यक्तिमत्त्व नाही, तर एक चळवळ आहे. त्यांनी जगाला नैतिकतेचे अधिष्ठान दिले.गांधी नीट समजून...
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी ताराबाईंचा लढा: डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी मोठा तात्त्विक लढा उभारला. इतिहासकार आणि अभ्यासकांनी त्यांच्या विविध पैलूंचा साक्षेपी...
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

ज्येष्ठ अमेरिकन इतिहासकार मांडणार महाराणी ताराबाई यांच्या कार्यावर मते

महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ‘महाराणी ताराबाई आणि अठरावे शतक’ या विषयावर होणार मंथन; दिग्गज इतिहासकारांची उपस्थिती कोल्हापूर...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषद व पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे ‘सर्वोत्कृष्ट मराठी दिवाळी अंक’ स्पर्धा जाहीर

पुणे : मराठी दिवाळी अंकांच्या परंपरेला नवे बळ देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि पुण्यभूषण फाऊंडेशन यांच्यावतीने ‘सर्वोत्कृष्ट मराठी दिवाळी अंक स्पर्धा 2025’ जाहीर करण्यात...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचा वार्षिक साहित्य पुरस्कार सोहळा दिमाखात पार

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आयोजित वार्षिक साहित्य पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील निवड झालेल्या लेखकांना आणि कवींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक व...
काय चाललयं अवतीभवती

मराठी भाषेसाठी संघटित होऊया

पाचव्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनात संमेलनाध्यक्ष दीपक पवार यांचे आवाहनपुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून संमेलनाला रसिकांचा मोठा प्रतिसाद कणकवली – विचार मांडायलाच स्वातंत्र्य नसेल...
काय चाललयं अवतीभवती

साहित्यिक पांडूरंग कुंभार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

📚🏆📚🏆📝🏆📚🏆📚 कोवाड (ता. चंदगड) : येथील साहित्यिक कै. पांडुरंग कुंभार प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे साहित्य पुरस्कार – २०२५ जाहीर करण्यात आले आहेत. राज्यभरातून आलेल्या पुस्तकांमधून प्रतिष्ठानने...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रोहमारे ट्रस्ट तर्फे देण्यात येणाऱ्या ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा

पांडुरंग पाटील, डॉ. हंसराज जाधव, सचिन शिंदे, सागर जाधव जोपुळकर, डॉ. नारायण शिवशेट्टे, भारत सातपुते यांना भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर कोपरगाव :...
काय चाललयं अवतीभवती

प्रज्ञा बहुउद्देशीय संस्थेकडून पुस्तक पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

पुणे – प्रज्ञा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सन 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींकरिता पुस्तक पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आले आहे. संस्थेने जारी केलेल्या नियमावलीनुसार १ जानेवारी २०२५...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!