January 26, 2025
Home » Marathi Department

Marathi Department

संशोधन आणि तंत्रज्ञान

अखईं ते जालें तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात…

तुकारामांचे कार्य क्रेंदस्थानी ठेवून वैदिक, बौद्ध, भागवत, नाथ, सूफी अशा अनेक परंपरांचे अवलोकन आणि त्या अनुषंगाने मराठी, हिन्दी, उर्दू, पंजाबी इत्यादी भाषांमधल्या जवळपास तीनशे रचनांवर...
गप्पा-टप्पा

कृष्‍णात खोत हे  शेती समूहाचे चित्रण करणारे समर्थ कादंबरीकार – आसाराम लोमटे

कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीत झालेल्या चर्चा सत्रात आसाराम लोमटे, प्रा. प्रवीण बांदेकर, संपत देसाई आणि स्वतः कृष्णात खोत यांनी मते मांडले. त्याची मते...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अण्णा भाऊ साठे जागतिक दर्जाचे साहित्यिक: डॉ. बाबुराव गुरव

कोल्हापूर : लोकशाहीर आण्णा भाऊ साठे देशाचे स्वातंत्र्य, पुरूषांचा स्वाभिमान आणि स्त्रीचे चारित्र्य जपणारे जागतिक दर्जाचे महान साहित्यिक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.बाबुराव गुरव...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अण्णा भाऊ साठे आणि माझी मैना

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात बुधवारी ( ता. २ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्यावतीने अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय पुनर्शोधाच्या दिशा या...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

विचार नेमक्या, नेटक्या शब्दांत प्रभावीपणे कसे मांडावेत सांगणारं पुस्तक

सामाजिक माध्यमांपासून ते संगणकावरील मराठीच्या वापरापर्यंत सर्व अंगांची चर्चा आणि मार्गदर्शन करणारं हे पुस्तक. १९८५मध्ये प्रकाशित झालेली या पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या शंभरभर पृष्ठांची होती....
काय चाललयं अवतीभवती

कुसुमाग्रजांच्या शोधात…सौमित्र’

‘कुसुमाग्रजांच्या शोधात…सौमित्र’च्या सादरीकरणाने भारावले रसिक कोल्हापूर : ‘… शंभराव्या प्रयोगाची मांड पहिल्यातच बसू दे, फुटू दे तरी इंद्रधनुष्य नवनवीन प्रयोगा-प्रयोगी एक तरी क्षण जिवंत होऊ...
विशेष संपादकीय

अनुवादाचे सांस्कृतिक महत्त्व

भाषा अनेक वर्षांची परंपरा स्वत:मध्ये मुरवून घेऊन नदीप्रमाणे वहाती असते. त्यामुळे अनुवादाच्या प्रक्रियेत काही प्रश्‍न उभे राहातात. मराठी भाषेच्या संदर्भात हातावर तुरी देणे, शेंडीला गाठ...
विशेष संपादकीय

भारतीय भाषा संमेलनाची गरज

अशा या साऱ्या भाषा भगिनी एकाच छताखाली संमेलनाच्या रुपाने आणता आल्यास या भारतीय भाषांत एक वेगळा प्रवाह निश्तितच उत्पन्न होईल. यामुळे भाषांच्या संवर्धनास चालना मिळेल....
काय चाललयं अवतीभवती

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार आजही मार्गदर्शक

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्यावतीने महर्षी शिंदे आणि सर्वसमावेशक भारताची संकल्पना यावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक मान्यवर वक्ते,...
गप्पा-टप्पा

जाणून घ्या सदानंद कदम यांना सांगाती हा ग्रंथ का लिहावासा वाटला…

शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित लेखक संवादमध्ये सदानंद कदम यांच्यासाठी प्रा. नंदकुमार मोरे आणि प्रा. रमेश साळुंखे यांनी साधलेला संवाद..मराठीतील लेखक कसा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!