📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 21, 2026
काय चाललयं अवतीभवती

पसायदान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Pasaydan Pratishthan Guhagar State Level Literary Award Call for Books 2026

गुहागर – सन २०१४ पासून पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्यावतीने पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी कविता संग्रह, कथा संग्रह आणि कादंबरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, तरी इच्छुक लेखक-प्रकाशकांनी पुस्तके पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्कृष्ठ काव्यसंग्रहास पसायदान पुरस्कार, उत्कृष्ठ कादंबरीस नागनाथ कोत्तापल्ले स्मृती पुरस्कार, तर कथासंग्रहास भारत सासणे पुरस्कार देण्यात येणार आहे. तीन हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. तरी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती १० मार्च २०२६ पर्यंत पाठवाव्यात.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
डॉ. बाळासाहेब लबडे, मु. पो. शृंगारतळी, निळकंठ पार्क अ 103, ता. गुहागर, जि. रत्नागिरी. पिनकोड ४१५७२४
संपर्क – 9145473378

Related posts

नीलकांचन ग्रंथाचे रविवारी कल्याणला प्रकाशन

उत्तम माणूस बनणे हाच गांधीना समजून घेण्याचा योग्य मार्ग – अजय कांडर

राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयीची साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!