‘ आनंदाच्या वाटेवर ‘ हा सौ.ज्योत्स्ना तानवडे यांचा ललित लेख संग्रह काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला. विविध मासिकांतून त्यांचे लेखन यापूर्वी वाचले आहेत. त्यामुळे या संग्रहाबद्दल...
डॉ. माळी यांनी ‘सुवर्णगंध’ रुपी फुलवलेली ही एक सुंदर बाग आहे. काही व्यक्तिचित्रं ही कथारूप धारण करतात. काही व्यक्तिचित्रणे प्रत्यक्षाहूनही सुंदर झाली आहेत. डॉ. माळी...
करपल्लवीचा शिवकालीन वापर, त्याचे सांस्कृतिक व राजकीय महत्त्व, त्यामागची तत्वज्ञाने आणि तिचा आजच्या काळातील अनुकरणीय वारसा यांचा सविस्तर मागोवा… करपल्लवी – एक सूक्ष्म अभिव्यक्तीचा संगम...
आपण प्रत्येक जण शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणायचो, “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत…” पण आपण आपल्याच बांधवांविषयी असे वर्तन करत आहोत की,...
संवाद हरवत चालल्याची जाणीव यात आहे, ओल हरवलेल्या मातीचे कण्हणे यात आहे. येणाऱ्या युगाचे दर्शन यात आहे. बळीराजाच्या आयुष्याला पडलेल्या सातबाराच्या बेड्या यात आहेत, आणि...
शहरातल्या स्त्रियांच्या समस्या वाढत्या जागतिकीरणानंतर आणि शहरीकरणानंतर ग्राम संस्कृती संपुष्टात येत चालली आहे. पूर्वीच्या गोष्टी, कहाणी, मालिका, चित्रपटांमध्ये पाहिलेले गाव,खेडे आता कमी पाहायला मिळते. सर्वच...
चोखोबाच्या परिवाराचा असा धांडोळा घेण्याची इच्छा त्यांच्यासारख्या अभ्यासकास व्हावी हेच मुळी मला सांस्कृतिकदृष्ट्या फार अर्थपूर्ण वाटते. आजच्या काळात असे अभ्यास मनाला नक्कीच नवी उभारी देणारे...
जीवनरंग या लेखसंग्रहात निसर्ग, पर्यावरण, देश, देव, धर्म, समाज, पशुपक्षी, वृद्धांचे प्रश्न, सामाजिक संस्थांचा परिचय, पुस्तक परिचय, नदीजोड प्रकल्प, भारतीय रेल्वे अशा अनेक विषयांवर पुष्पा...
तुकोबांच्या मनोविज्ञानाचा धांडोळा या पुस्तकातून आपणास भेटतो. यातील अभंग निवडीत कमालीचे वैविध्य आहे. यात निसर्ग आहे. अध्यात्म आहे. विश्वचिंतन आहे. परमेश्वराची आर्त विनवणी आहे. संतांची...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406