December 27, 2025

मुक्त संवाद

मुक्त संवाद

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गबाळ्याचे नाही काम ॥

तुकारामांनी त्या काळात पोटार्थी प्रवचनकार, पुराण कथनकाराचा कोरडे बोल सांगणारे म्हणून त्यांच्या मर्यादा दाखवून दिल्या. पण सध्याच्या काळातही अनेक पढीक पंडितांची चलती दिसते. शाब्दिक कोट्या,...
मुक्त संवाद

फोडिले भांडारमधून तुकारामांचे विचार पुन्हा नव्याने जनतेसमोर

जो वारी करतो तो वारकरी तर वारी हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. वारी करणाऱ्यांचां संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय व संप्रदायाचे आराध्य दैवत हे विठ्ठल होय....
मुक्त संवाद

तुकोबा….जसे दिसले तसे

लेकरांनी आईच्या मागे जावे तसे शब्द तुकोबांच्या मागे मागे जातात असे कवी म्हणतो तेव्हा कविच्या शब्दाचे सामर्थ्यही तितक्याच ताकदीचे आहे हे आपल्या लक्षात येते. शब्दचि...
मुक्त संवाद

नवस म्हणजे परिसाच्या मोबदल्यात गारगोटी

विशेष म्हणजे आधुनिक विज्ञान, वैद्यकीय प्रगती होण्याअगोदर तुकारामांनी एवढा आधुनिकतेने विचार करावा. हे द्रष्टेपण असणारे तुकाराम म्हणूनच सर्वसामान्यांच्या मनात, ध्यानात, श्वासात, हृदयात निर्विवादपणे स्थान मिळविलेले...
मुक्त संवाद

गारगोटीचा स्वातंत्र्य संग्राम

क्रांती दिनाचे निमित्त… 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींनी चले जावची घोषणा केली. ब्रिटिशांनी  9 ऑगस्ट रोजी महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद आदी पुढाऱ्यांना...
मुक्त संवाद

कष्टाची गाथाः घामाचे संदर्भ

या संग्रहात कवीने फक्त कारखान्यात राबणाऱ्या कामगाराचेच जगणे चितारले नाही तर शेतात राबणारा कुणबी, दगड फोडणारा, रंगकाम करणारा, ड्रायव्हर, कुल्फी विकणारा, खाणीतले मजूर, वायरमन, गुरखा,...
मुक्त संवाद

चला, तर मग चांगूलपणा पेरुयात…

अजून चांगुलपणा भरपूर शिल्लक आहे…. या देशात महापुरुषांनी व संतांनी आपलं घरदार सोडून सामाजिक उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्च केले. अर्थात त्यांच्या कार्यापुढे आमची त्यांच्या पायाच्या...
मुक्त संवाद

कर्तबगार व्यक्तिमत्वाचा मनोवेधक वेध- पोर्टफोलिओ

अत्यंत लालित्यपूर्ण भाषेत ही माणसं उलगडून दाखवण्याचे काम त्यांच्या लेखनीने केले आहे. त्यामुळे भोवतालची ही मोठी माणसं आपल्याला माहित आहेत. त्या पलिकडेच्या बऱ्यांच गुणांचे दर्शन...
मुक्त संवाद

प्रा. सुहास बारटक्के : निसर्गाशी एकरूप झालेला लेखक

निसर्गाचे संदर्भ येतील असे लेखन करणे ही स्वतःची अंतःप्रेरणा लेखक प्रा.सुहास बारटक्के मानतात. मात्र साहित्य चळवळ आणि लेखनाविषयी स्वतःची स्वतंत्र मते असणाऱ्या आणि ती जाहीरपणे...
मुक्त संवाद

थांबा !

शासनाच्या वतीने प्रवाशांसाठी बस थांब्यावर उभारण्यात आलेले प्रवासी मार्गनिवारे दिसायला मजबूत असले, तरी प्रत्यक्षात वर्षभरातच त्यांच्या दर्जाचा प्रत्यय येतो. अखेरीस ग्रामीण भागातील माणसं पूर्वी झोपडी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!