📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 7, 2026
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

भाषांतराकडे तुम्ही कसे वळतात ? याबद्दलचे अनुभव ऐका…

shivaji university translation conference

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय अनुवाद साहित्य, भुवनेश्वर, ओरिसा यांच्या वतीने दोन दिवसीय ‘भाषांतरकारांची राष्ट्रीय परिषद’ झाली. यामध्ये अनुवादक डॉ. नितीन जरंडीकर (कोल्‍हापूर), गणेश विसपूते (पुणे), प्रवासिनी महाकुड (ओरिसा), सोनाली नवांगुळ (कोल्‍हापूर) यांची मुलाखत मेघा पानसरे यांनी घेतली. भाषांतराकडे कसे वळलात, भाषांतराबाबतचे अनुभव अन् त्यांची आगामी पुस्तके यावर विस्तृत चर्चा या सत्रात झाली.

Shivaji University Translation Conference

या परिषदेला ओरिसा, आसाम, छत्तीसगड, बेंगलोर, प. बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सुमारे २०० भाषांतरकार आणि प्राध्यापक उपस्थित होते.

Related posts

बोली संवर्धन व्रतस्थ डॉ. हरिश्चंद्र बोरकर

वि. स. खांडेकर यांचे साहित्य बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

आक्रोश आणि आव्हानमय कविता – अंतस्थ हुंकार

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406