पहिल्या पावसातलं पहिलं प्रेम ( कवी राम बेनके)
अंगणात थेंबांच थैमान चाललं होतं मातीनं वाऱ्याला गंधाचं देणं दिलं होतं पहिल्या पावसात पहिलं प्रेमं गुलाबी हातांचा विळखा गळ्याभोवती घालून गच्च बिलगलं होतं तेव्हा आत शब्दांच थैमान सुरु झालं प्रत्येक ओळ गंधाळून आली एक कविता जळून आली कवी राम बेनके

भाजप जिंकलीच कशी ? समजवण्याचा विश्लेषणात्मक प्रयत्न