August 17, 2025

इये मराठीचिये नगरी

संशोधन आणि तंत्रज्ञान

भारताने हिमोफिलियासाठी केलेल्या जीन थेरपी चाचणीला यश

भारताच्या जैवतंत्रज्ञान क्षेत्राने गेल्या दशकभरात 16 पट वाढ2024 मध्ये ते 165.7  अब्ज डॉलरवर पोहोचले असून 2030 साला पर्यंत 300 अब्ज डॉलर्स वर पोहोचण्याचे त्याचे उद्दिष्ट...
मुक्त संवाद

संतसाहित्य आकलनाची नवी एकमेवदृष्टी असणारी रंगआकलनात्मक समीक्षा “रंगरूप अभंगाचे”

तुकोबांच्या मनोविज्ञानाचा धांडोळा या पुस्तकातून आपणास भेटतो. यातील अभंग निवडीत कमालीचे वैविध्य आहे. यात निसर्ग आहे. अध्यात्म आहे. विश्वचिंतन आहे. परमेश्वराची आर्त विनवणी आहे. संतांची...
विश्वाचे आर्त

निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच

आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनाने झणीं मानीं ।एऱ्हवी विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ।। ३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कवी सागर जाधव यांच्या माती मागते पेनकिलर या कवितासंग्रहाला जाहीर

नाशिक – लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार चांदवड जि. नाशिक येथील कवी सागर जाधव यांच्या माती मागते पेनकिलर या कवितासंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे,...
सत्ता संघर्ष

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

हिंदीची सक्ती मराठीच्या मुळावर येऊ शकते, अशी भावना मराठी जनांमधे निर्माण झाली आहे. ती दूर करणे व मराठी जनतेला विश्वासात घेणे हे सरकारचे काम आहे....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी सल्लाः मराठवाड्यात २६ एप्रिलला पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 22 व 26 एप्रिल रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 22 एप्रिल रोजी नांदेड,...
मनोरंजन

‘देवमाणूस’ – भावनांनी भरलेला, थरारक अनुभव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ – भावनांनी भरलेला, थरारक अनुभव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती असलेला आणि तेजस...
विश्वाचे आर्त

गुरुकृपा ही फक्त मार्गदर्शन नसून प्रत्यक्ष ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणणारी शक्ती

तैसा सद् गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे ।म्हणऊनि ते अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ।। ३५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

माती : जेथे अन्न सुरू होते

मानवाच्या चुकीच्या शेती पद्धतीमुळे मातीचा ऱ्हास होत चाललेला आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर पुढच्या पिढीला माती शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मातीचे रक्षण करणे हे...
मुक्त संवाद

दुर्मीळ शब्दांचं कथाबीज : मायबोली रंग कथांचे…

एकंदरीत हा संग्रह दमदार आणि वजनदार असा झाला आहे आणि मायमराठीचा अभिमान बाळगणाऱ्या वाचकांनी संग्रहित ठेवावा इनका अनमोल आहे. म्हणूनच सह्याद्रीसम एवढ्या दांडग्या चिरस्मरणीय बहुमोल...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!