June 1, 2025
Home » मराठी साहित्य

मराठी साहित्य

मुक्त संवाद

‘सुवर्णगंध’रूपी मर्मबंधातील ठेव

डॉ. माळी यांनी ‘सुवर्णगंध’ रुपी फुलवलेली ही एक सुंदर बाग आहे. काही व्यक्तिचित्रं ही कथारूप धारण करतात. काही व्यक्तिचित्रणे प्रत्यक्षाहूनही सुंदर झाली आहेत. डॉ. माळी...
काय चाललयं अवतीभवती

मातोश्री रेखा गुरव वाङ्मय पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – कोनवडे (ता. भुदरगड ) येथील गुरव परिवाराच्यावतीने मातोश्री रेखा गुरव वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यंदा देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा रवींद्र गुरव, राजेंद्र गुरव...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषिमित्र गजेंद्र बडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट (Ph.D.) जाहीर

मराठीतील कृषिविषयक नियतकालिकांवरील गजेंद्र बडे यांचे ठरले राज्यातील पहिले संशोधन पुणे : कृषिमित्र गजेंद्र प्रभाकर बडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पीएच. डी.) ही...
काय चाललयं अवतीभवती

कादंबरी व काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – शहरातील बाबा जरगनगर येथील श्री गजानन प्रतिष्ठानच्यावतीने २०२४ या सालातील उत्कृष्ट शब्दांगण कवितासंग्रह आणि उत्कृष्ट शब्दांगण कादंबरी पुरस्कार देण्यात येणार आहेत. लेखिका शोभा...
मुक्त संवाद

चहा ची तल्लफ

ऑफिस, कॉलेज, ट्रीप ला जाणारे लोक हे तर चहाच्या आड्यावर जाणारे पर्मनंट मेंबर्स असतात. जणू काही एखाद्या चहा वाल्या कडे जणू त्यांची मेंबरशिप असते आणि...
काय चाललयं अवतीभवती

कवी हा शब्दरूप सृष्टीचा राजा – बंडोपंत बोढेकर

नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात अखिल भारतीय नक्षत्र महाकाव्यसंमेलन संपन्नप्रा. उन्मेष शेकडे यांच्या दहा काव्यसंग्रहाचे एकाचवेळी प्रकाशन पुणे – नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय...
काय चाललयं अवतीभवती

कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या ‘जपलाला कनवटीचा’ काव्यसंग्रहाचे १८ रोजी प्रकाशन

देठात्सून जप रे तिका फुलासारखी अरे मालवणी ती मालवणी’ असा मालवणीचा काळीज गाणा लिवणाऱ्या कल्पना बांदेकरचो ‘जपलाला कनवटीचा’ हयो कवनांचो संग्रह आता तुमच्यासमोर आसा. काळजाच्या...
काय चाललयं अवतीभवती

घाटकरवाडीतील गंगाचंद्र साहित्य सेवा मंचचे काव्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – ‘गावडे घरकुल’ प्रेरित आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथील ‘गंगाचंद्र’ साहित्य, कला, सेवा मंचच्यावतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती...
मुक्त संवाद

मुर्दाड काळाला एका जागृत कवीचे चोख उत्तर

संवाद हरवत चालल्याची जाणीव यात आहे, ओल हरवलेल्या मातीचे कण्हणे यात आहे. येणाऱ्या युगाचे दर्शन यात आहे. बळीराजाच्या आयुष्याला पडलेल्या सातबाराच्या बेड्या यात आहेत, आणि...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्त्रीशिवाय कुटुंब, घरदार आणि संसार, ही कल्पनाच किती विचित्र

‘स्त्री-भृणहत्ये’च्या परिणामाचं प्रातिनिधिक चित्रण करणारी माझी ‘घरंगळण’ ही नवी (नववी) कादंबरी ‘संस्कृती प्रकाशन, पुणे’ यांच्या वतीने प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘ग....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!