June 3, 2025
Home » Drought

Drought

विशेष संपादकीय

दुष्काळमुक्त मराठवाडा -भावी दिशा

दुष्काळामुळे मराठवाड्याचा टँकर वाडा झाला आहे. जलतज्ज्ञांच्या मतानुसार मराठवाड्यात वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दुष्काळामुळे मराठवाड्याचे कधीही भरून निघणार नाही एवढे मोठे नुकसान झाले आहे....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

   ओरड एल-निनोची, अन् भिती दुष्काळाची ?

येत्या पावसाळी हंगामावर भारतात एल निनोच्या अस्तित्वाचे सावट घोगावणार, पर्यायाने देशात दुष्काळाचे परिणाम भोगावे लागणार कि काय? अशी शंका येऊ लागलीय. तशी परिस्थिती येऊ शकते...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान – शाश्वत ग्रामविकासाचे मॉडेल

महाराष्ट्रातील चार संस्थांना राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबादच्या ग्रामविकास संस्थेचाही समावेश आहे. चित्ते नदी पुनरूज्जीवनामध्ये या संस्थेचे मोठे योगदान आहे. यासाठी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!