मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय. पण हिंसाचार करायला कुणी सांगितले ? मराठा आंदोलन अचानक कसे चिघळले ? नारायण राणे समितीने व नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना...
मराठवाड्यातील न्याय हक्काच्या जलसंपत्तीचा एकात्मिक जलनितीद्वारे विकास व व्यवस्थापन करून कार्यक्षम व उत्पादक वापर केल्यास दुष्काळ निवारणास वेळ लागणार नाही. किमान मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव वर्षात...
छत्रपती संभाजीनगर – रंधा ही भाऊसाहेब मिस्तरी लिखित कादंबरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. मॉडेल कॉलेज...
ऐतिहासिक, साक्षेपी, व्यापक, वाड्मयेतिहास: “मराठवाड्यातील मराठी वाड:मयाचा इतिहास परिवर्तनवादी भूमिका पोटतिडतिने डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी सतत आपल्या साहित्यातून मांडली आहे. मराठवाडा आणि मराठवाड्याचे साहित्य हा...
महाराष्ट्रातील चार संस्थांना राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबादच्या ग्रामविकास संस्थेचाही समावेश आहे. चित्ते नदी पुनरूज्जीवनामध्ये या संस्थेचे मोठे योगदान आहे. यासाठी...
औरंगाबाद – मराठवाड्यामध्ये यंदाच्यावर्षी सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण जास्त राहील्याने येथील भूजलात वाढ झाल्याची माहिती येथील भूजल पाहाणी विभागाने सांगितले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील ७६ तालुक्यात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406