October 25, 2025
Home » India

India

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सहकारी ज्ञानव्यवस्थापनाद्वारे पर्यावरण संरक्षण होणे आवश्यक: माधव गाडगीळ

कोल्हापूर: सहकारी ज्ञान व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले....
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : केंद्रीय कौशल्य  विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७०  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे....
मुक्त संवाद

या धार्मिक विद्वेषाचे काय करायचे ?

आपण प्रत्येक जण शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणायचो, “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत…” पण आपण आपल्याच बांधवांविषयी असे वर्तन करत आहोत की,...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भारतात तांदळाचे जनुक-संपादित दोन वाण विकसित

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली घोषणा नवी दिल्‍ली – भारतात विकसित केलेल्या जीनोम-एडिटेड म्हणजेच जनुक-संपादित तांदळाच्या दोन वाणांची केंद्रीय कृषी आणि शेतकरी...
English News And Articles

AIKS strongly condemns the promotion of communal hatred by the Communal Fascist BJP-Sangh Parivar

Abject Failure in maintaining communal harmony, law and order by BJP-led state governments and the Union governmentArrest and take strong deterrent action against hate-mongersAIKS Urges...
संशोधन आणि तंत्रज्ञान

2030 पर्यंत भारतातील 40 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरी भागात

ग्रामीण-शहरी लोकसंख्येचे आर्थिक सर्वेक्षण नवी दिल्ली – आर्थिक सर्वेक्षण 2023-24 मध्ये नमूद केल्यानुसार, वर्ष 2030 पर्यंत भारतातील 40 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरी भागात राहील. असा...
विशेष संपादकीय

भारतातील आईस्क्रीम बाजारपेठेची वेगवान वाढ !

यावर्षी उन्हाळ्याची तिव्रता किंवा चटका जास्त जाणवत असल्याने स्वाभाविकच थंडगार पेये, शेकडो स्वाद व चवीचे ( फ्लेव्हर्स) आईस्क्रीम यांच्या मागणीत सतत लक्षणीय वाढ होत आहे....
विशेष संपादकीय

सोन्याच्या मागणीत भारताला चीनने टाकले मागे !

सोन्याच्या दागिन्यांची खरेदी, सोन्यातील  गुंतवणूक जगभर सातत्याने वाढत असून त्याच्या दागिन्यांची हौस सतत वाढताना दिसत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील सर्व प्रमुख देशांमध्ये सोने खरेदीचे वेड...
काय चाललयं अवतीभवती

सावधान ! बायजुसकडून होत आहे फसवणूक

बायजुसकडून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. अशा तक्रारी होत आहेत. पण ग्राहकांना योग्य न्याय मिळत नाहीये. या संदर्भात सरकारने याची गांभिर्याने दखल घेण्याची...
संशोधन आणि तंत्रज्ञान

भारत बनतोय “इंटरनेट” धारकांची उपराजधानी !

जगातील  सर्व देशांमध्ये ” इंटरनेटचा ”   मोठ्या प्रमाणावर सर्रास वापर वाढत आहे. गेल्या काही वर्षात भारतानेही त्यात  मोठी मजल मारली असून  आपण जागतिक पातळीवर इंटरनेट...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!