fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 26, 2026
Home » 2030 पर्यंत भारतातील 40 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरी भागात
संशोधन आणि तंत्रज्ञान

2030 पर्यंत भारतातील 40 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरी भागात

More than 40 percent of India's population lives in urban areas

ग्रामीण-शहरी लोकसंख्येचे आर्थिक सर्वेक्षण

नवी दिल्ली – आर्थिक सर्वेक्षण 2023-24 मध्ये नमूद केल्यानुसार, वर्ष 2030 पर्यंत भारतातील 40 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरी भागात राहील. असा अंदाज आहे. हा अंदाज नीती आयोगाच्या अभ्यास आणि अहवालांच्या आधारे काढण्यात आला आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जुलै 2020 ते  जून 2021 या कालावधीत आवर्ती श्रम दलाने सर्वेक्षण केले. त्यामध्ये घरातील सदस्यांच्या स्थलांतराबाबत तपशीलांवर माहिती संकलित करण्यात आली आहे. देशांतर्गत ग्रामीण-शहरी स्थलांतर ओघाच्या चार प्रकारच्या अंतर्गत स्थलांतरितांची टक्केवारी ( ग्रामीण भागातून ग्रामीण भाग, ग्रामीण भागातून शहरी भाग, शहरी भागातून ग्रामीण भाग आणि शहरी भागातून शहरी भाग) अशी :

All IndiaRural to ruralUrban to ruralRural to urbanUrban to urbanall
Person55.010.218.915.9100.0

ही माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) राव इंद्रजित सिंह  यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.

Related posts

धूप कमी करण्यासाठी काजू, आंबा, नारळ लागवड

हॅकिंगच्या विळख्यात “चॅट-जीपीटी” चे वापरकर्ते

भारतातील पहिली स्वदेशी डेंग्यू लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!