April 29, 2025
Home » rajendra ghorpade » Page 3

rajendra ghorpade

संशोधन आणि तंत्रज्ञान

जेटपॅक प्लगिंगच्या एआयसह सोशल मिडिया शेअरींगच्या सुविधा

वेबसाईटचे सोशल मिडियावर शेअरिंग हे खुपच कंटाळवाने काम आहे. बातम्यांच्या वेबसाईटवर तर मिनिटा मिनिटाला न्युजलिंक तयार होत असतात. त्या सर्वच्या सर्व सर्वत्र शेअर्स करणे हा...
मुक्त संवाद

सखोल वृत्तलिखाणामुळेच मुक्त पत्रकारितेच्या संधीत वाढ

नागपूर येथे झालेल्या वर्डकॅम्पमध्ये मुक्त पत्रकारिता या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. यातील काही संपादित अंश… राजेंद्र कृष्णराव घोरपडे तुम्हाला लिखाणाची सवय आहे का ? कितीजण...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

औषधी वनस्पधी संवर्धनात ग्रामीण महिलांना प्रोत्साहित करण्याची गरज

औषधी व सुगंधी वनस्पतींच्या उत्पादनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. औषधी वनस्पतींचे संवर्धन हे आव्हानही आता संशोधकांसमोर आहे. अनेक औषधी वनस्पतींचे महत्त्व जनतेला माहीत...
विश्वाचे आर्त

मन लावून विहित कर्मे करणे गरजेचे

साधनेत मन रमण्यासाठी कर्मावर लक्ष्य केंद्रीत करायला हवे. सोहमचा जप तर नित्य सुरूच असतो. साधना ही होतच असते. फक्त मन मात्र सोहममध्ये गुंतलेले नसल्याने आपली...
विश्वाचे आर्त

हिताचे असेल तेवढेच घ्यावे

वेदात खूप काही सांगितलेले आहे. पण सर्वच आपणाला लागू पडते असे नाही. आपणाला आवश्यक तेवढा भाग घेऊन आपण आपले हित साधायला हवे. त्यातच आपली प्रगती...
विश्वाचे आर्त

आत्मसुखानेच आपले जगणं होते सुखी अन् समृद्ध

भौतिक विकास झाला म्हणजे आपण सुखी होतोच असे नाही. सुख हे मनातून यावं लागतं. त्यासाठी बाह्य गोष्टींचे ऐश्वर्य उपयोगी नाही. बाह्य गोष्टीतून क्षणिक आनंद निश्चितच...
विश्वाचे आर्त

संसार भय नाहीसे कसे करायचे ?

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर भय हे येतच राहाते. पण या भयाला नष्ट करणारी बुद्धी योग्यवेळी हृदयात प्रकट झाल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. बऱ्याचदा आपली...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उंडी वनस्पती संवर्धनाचा वसा

पश्चिम घाटमाथ्यावरील अनेक बहुपयोगी वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कोकण किनारपट्टीवरील कांदळवनेही धोक्यात आहेत. या वनस्पतीच्या प्रजातींचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. पूर्वीच्याकाळी या...
विश्वाचे आर्त

यशस्वी होण्यासाठी हवी सहनशीलता

एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या अंगावर रोमांच उभे राहाते. अंगात एक स्फुर्ती चढते. शरीर अन् मनामध्ये एक प्रेरणादायी उर्जा निर्माण होते. नैराश्य दुर जाऊन मनात...
विश्वाचे आर्त

मानवधर्माच्या रक्षणासाठीच युद्ध

मानव धर्माच्या रक्षणासाठी हे युद्ध आहे. सध्या हे युद्ध अनेक पातळ्यावर सुरू आहे. दुरदृष्टीचा विचार करून मानवाच्या रक्षणासाठी हे युद्ध लढायचे आहे. मग हे युद्ध...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!