वेबसाईटचे सोशल मिडियावर शेअरिंग हे खुपच कंटाळवाने काम आहे. बातम्यांच्या वेबसाईटवर तर मिनिटा मिनिटाला न्युजलिंक तयार होत असतात. त्या सर्वच्या सर्व सर्वत्र शेअर्स करणे हा...
नागपूर येथे झालेल्या वर्डकॅम्पमध्ये मुक्त पत्रकारिता या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. यातील काही संपादित अंश… राजेंद्र कृष्णराव घोरपडे तुम्हाला लिखाणाची सवय आहे का ? कितीजण...
औषधी व सुगंधी वनस्पतींच्या उत्पादनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. औषधी वनस्पतींचे संवर्धन हे आव्हानही आता संशोधकांसमोर आहे. अनेक औषधी वनस्पतींचे महत्त्व जनतेला माहीत...
साधनेत मन रमण्यासाठी कर्मावर लक्ष्य केंद्रीत करायला हवे. सोहमचा जप तर नित्य सुरूच असतो. साधना ही होतच असते. फक्त मन मात्र सोहममध्ये गुंतलेले नसल्याने आपली...
भौतिक विकास झाला म्हणजे आपण सुखी होतोच असे नाही. सुख हे मनातून यावं लागतं. त्यासाठी बाह्य गोष्टींचे ऐश्वर्य उपयोगी नाही. बाह्य गोष्टीतून क्षणिक आनंद निश्चितच...
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर भय हे येतच राहाते. पण या भयाला नष्ट करणारी बुद्धी योग्यवेळी हृदयात प्रकट झाल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. बऱ्याचदा आपली...
पश्चिम घाटमाथ्यावरील अनेक बहुपयोगी वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कोकण किनारपट्टीवरील कांदळवनेही धोक्यात आहेत. या वनस्पतीच्या प्रजातींचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. पूर्वीच्याकाळी या...
एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या अंगावर रोमांच उभे राहाते. अंगात एक स्फुर्ती चढते. शरीर अन् मनामध्ये एक प्रेरणादायी उर्जा निर्माण होते. नैराश्य दुर जाऊन मनात...
मानव धर्माच्या रक्षणासाठी हे युद्ध आहे. सध्या हे युद्ध अनेक पातळ्यावर सुरू आहे. दुरदृष्टीचा विचार करून मानवाच्या रक्षणासाठी हे युद्ध लढायचे आहे. मग हे युद्ध...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406