April 18, 2025
Home » मराठी साहित्य

मराठी साहित्य

काय चाललयं अवतीभवती

अजय कांडर लिखित ‘कळत्या न कळत्या वयात’ नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर व्हावेत

मुंबईतील यशस्वी नाट्य प्रयोगानंतर मान्यवरांची अपेक्षारघुनाथ कदम यांच्या दिग्दर्शनाला, कलाकार डॉ.अनुराधा कान्हेरे, निलेश भेरे, दीपा सावंत खोत, अपर्णा शेट्ये यांच्या अभिनयाला दाद मुंबई – कवी...
मुक्त संवाद

मेंढरांची धूळ पिढीपरात सहणाऱ्या माणसांची ‘हेडाम’up

हेडाममध्ये नागू विरकर लेखक म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून जगून गेलेल्या त्यांचा स्व अस्तित्वाचा इतिहास आणतांना दिसतात. आपल्या अस्तित्वाची, जगत गेलेल्या काळाची, भोवतालच्या प्रदेशाची, नात्यांची,...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भूमीनिष्ठांचे प्रश्न मांडणारा कथासंग्रह – रानरांगूळ

डॉ. विठ्ठल जाधव यांचा ‘रानरांगूळ’ कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. मातीचे दुःख आणि वेदना साहित्याच्या माध्यमातून ते मांडतात. शेती, शेतकरी यांची स्थिती फारशी सुधारली नाही. ही...
कविता

…अशांचीच झाली शेती

अशांचीच झाली शेती अज्ञान्यांच्या हातीमंडळे ज्ञानाचीभडकते ज्योतअशाने अज्ञानाची अंधारात सुख,सौख्य अंधारात,मिळून ते सारेछान जपतात दिसणार कशीत्यांना विद्येचीती झाडे, दिसणार कशीआलेली त्याला फुले अविद्येचेचकवाड, आहेकेले त्यांनीखुले...
मनोरंजन

अजय कांडर लिखित ‘कळत्या न कळत्या वयात’ नाटक १४ रोजी मुंबईमधील रवींद्र नाट्य मंदिरात

दीपा सावंत खोत यांची निर्मिती, रघुनाथ कदम यांचे दिग्दर्शनकांडर यांच्या आवानओल काव्यसंग्रहातील कवितांचे नाट्यरूपांतर मुंबई – मराठीतील सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या प्रतिष्ठित महाराष्ट्र फाउंडेशन...
मुक्त संवाद

जगण्याला नवी उभारी देणारी कविता : मातीतलं सोनं

मातीतलं सोनं या कविता संग्रहात अठ्ठावन्न कविता आहेत. कवी आपल्या जगण्याबरोबरच आपल्या भोवतालच्या मातीत राबणाऱ्या माणसांचे जगणे उभे करतो आहे. संतोष घोंगडे यांनी आकर्षक मुखपृष्ठ...
काय चाललयं अवतीभवती

डॉ. सुनील सावंत यांना काव्य गौरव पुरस्कार जाहीर

मुंबई – ठाणे येथील श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे साहित्यिक डॉ. सुनील सावंत यांना काव्य गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. साहित्य क्षेत्रातील कविता प्रांतातील उल्लेखनीय कार्याची दखल...
काय चाललयं अवतीभवती

कवी सफरअली इसफ आणि मधुकर मातोंडकर यांना मास्तरांची सावली पुरस्कार प्रदान

मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिरात ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते सफरअली आणि मधुकर मातोंडकर यांचा गौरव मुंबईः येथील पु. ल.देशपांडे अकादमी रवींद्र नाट्य मंदिर येथे...
मुक्त संवाद

व्यवस्था परिवर्तनासाठी सिद्ध झालेली बाबाराव मडावी यांची कविता

बाबाराव मडावी हे आदिवासी साहित्यातील स्वतंत्र नाममुद्रा उमटवणारे लेखक आहेत. आदिवासी चळवळीतील मडावी एक कृतीशील कार्यकर्ते असून फुले-आंबेडकरी विचारातून आपल्या जाणिवा व्यक्त करणारे साहित्यिक आहेत....
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत साहित्य विचारकृतीचा तेलंगानात डंका

सांगडी (तेलंगणा राज्य) येथे झालेल्या आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनावर एक दृष्टिक्षेप… 🖊️ डॉ. धर्मा वाघुजी गावंडेसदस्य , राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन समितीभ्रमणध्वनी – 9421720676...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!