September 16, 2024
Vijay Javandhia comment Need to understand the economics of why soybean cotton does not fetch prices
Home » सोयाबिन, कापसाला भाव का मिळत नाही याचे अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज – विजय जावंधिया
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सोयाबिन, कापसाला भाव का मिळत नाही याचे अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज – विजय जावंधिया

सोयाबिन, कापसाला भाव का मिळत नाही याचे अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज – विजय जावंधिया

vijay Jawandiya comment on cotton market

जावंधिया काय म्हणाले,
१. सोयाबिन अन् कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर अन् देशाअंतर्गत बाजारपेठेतील दर यात तफावत आहे
२. सोयाबिनमधील तेल काढून घेतल्यानंतर शिल्लक राहणारी पेंड निर्यात केली जात होती त्याला दर चांगला मिळत होता त्याचे भाव आता घरसले आहेत यामुळे सोयाबिनला भाव मिळणे कठीण झाले आहे. हीच स्थिती कापसाच्या बाबतही आहे.
३. तेल आयात केल्याने सोयाबिनचा दर पडतो हे म्हणने चुकीचे
४. मुक्त अर्थव्यवस्थेचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे हे विचारात घेणे गरजेचे
५. उत्पादन वाढविल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत नाही तर त्याच्या शेतमालाला दर मिळाला तरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारते हे स्वामीनाथन यांचे विचार लक्षात घेणे गरजेचे त्यानुसार अर्थव्यवस्थेचा अभ्यास होणे गरजेचे तरच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

तिकीट देता का तिकीट –

महान भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन

शेतकरी उत्पादक कंपन्यांना सिलिंगमधून वगळण्याची गरज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading