सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञान हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील...
आता सगळीकडे मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल. आता प्रश्न हा आहे की रब्बी हंगामात कोणते पिक घ्यायचे ? मका,...
स्वातंत्र्योत्तर काळानंतर देशाच्या बँकिंग क्षेत्रामध्ये व्यापक परिवर्तन झाले. प्रारंभीच्या काळात समाजातील केवळ उच्चभ्रू वर्गाला सेवा देणाऱ्या बँकांमध्ये गेल्या 75 वर्षात आमुलाग्र बदल झाला असून तळागाळातील...
प्रभा प्रकाशनातर्फे पुरस्काराचे आयोजन : वैभववाडी येथे वितरण कणकवली – महाराष्ट्रातील नव्या आणि गुणवंत साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभा प्रकाशन, कणकवलीतर्फे दरवर्षी विविध साहित्य पुरस्कार दिले...
त्या विद्यार्थ्याची खूप मोठी गफलत झाली होती मात्र गोष्ट घडून गेली होती. ते प्राध्यापक खूपच त्या उत्तराबद्दल पश्चाताप आणि आत्मक्लेष करत होते. नंतर हा सर्व...
अजय कांडर लिखित ‘बाया पाण्याशीच बोलतात’ या कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा इचलकरंजी इथे साजरा झाला. २००० मध्ये ही कविता पहिल्यांदा दिवाळी अंकात प्रकाशित झाली. त्यानंतर अजय...
महाराष्ट्र : हवामान बदलाला तोंड देऊ शकेल अशा तळागाळातील आदर्श प्रारूपाचा प्रणेता मुंबई – जलसुरक्षा, ऊर्जा संक्रमण आणि सामूहिक सहभाग या एकात्मिक दृष्टिकोनातून महाराष्ट्र हवामान...
शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे अभिनव संशोधन कोल्हापूर : सध्या भारतात अनेक धरणांची बांधकाम पूर्ण होऊन शंभरी गाठलेली आहे. काही धरणांची स्थिती ही बिकट आहे. काही धरणांना...
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406