‘शाश्वत कृषी पद्धतींच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण’ या विषयावर, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद अर्थात आय सी एस एस आर प्रायोजित राष्ट्रीय चर्चासत्र पुणे –...
ऊसतोड कामगारांच्या आरोग्य समस्यांसाठी टास्क फोर्स स्थापन करावा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्यविषयक समस्यांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन...
मोठेपणाच्या धावपळीत बालपण कधी मागे सरले. नागरिकरणात गावपण हरवलं. आज आयुष्याच्या मध्यात या सर्व गोष्टी विचार करायला भाग पाडतात. ‘जिथे हरवले..तिथेच शोधायला हवे.. सह्याद्रीच्या कुशीत...
कृषी क्षेत्राकडे परत स्थलांतर नवी दिल्ली – ग्रामीण भागातील कार्यबळात सहभागी होणाऱ्या कामगारांच्या संख्येची केंद्रीय पातळीवर नोंद होत नाही. मात्र केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी...
कृषी सल्ला: वेल वर्गीय अन् टोमॅटो पिकाचे पाणी व्यवस्थापन वेल वर्गीय पिके🍉🥒🍈पाणी व्यवस्थापन उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवडीमध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते. सिंचन...
आता शेतातच समजणार पिकांवरील रोगाचा प्रादुर्भावकृत्रिम बुद्धिमत्ताआधारित उपकरण संशोधनाला मिळाले पेटंट कोल्हापूर : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मानवी जीवन अधिकाधिक सुखकर करण्याचे प्रयत्न जगात सर्वदूर...
नवी दिल्ली – भारत सरकारने एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान(पीएम-आशा) ही योजना 15 व्या वित्त आयोगाच्या काळात 2025-26 पर्यंत सुरू ठेवायला मंजुरी दिली आहे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406