आज फिनलँड श्रीमंत देशांमध्ये खूप वरच्या स्थानावर आहे. नागरिकशास्त्र व स्त्रीपुरुष बाबतीत जगात क्रमांक एकवर आहे, शांत आणि सुखी जगण्याच्या बाबतीतही क्रमांक एकवर आहे. भ्रष्ट्राचारमुक्त...
गिर्यारोहण, पदभ्रमंती हे आजच्या तरुण पिढीचे प्रमुख आकर्षण आहे. पण याबद्दल फारशी माहिती अनेकांना नाही. BMC बेसिक माउंटनिअरिंग कोर्स म्हणजे काय रे भाऊ ? कुठे...
आपली मुलं यशस्वी व्हावीत, यासाठीच आम्हा पालकांचा आटापीटा असतो. त्यासाठी मुलांनी मागितलेल्या गोष्टीला आपण लगेच ‘तथास्तु’ म्हणतो. पण त्यांनी मागितलेली गोष्ट ताबडतोब त्यांना पुरवणे, म्हणजे...
महाराष्ट्रातील लोककलेच्या कोंदनातला ड्यापाड्यातील जीवनपद्धती मांडण्याचा वसा घेतलेला हिरालाल पेंटर नावाचा वादळ. केवळ विनोदी शैलीतून लोकांचे मनोरंजन करीत नाही, तर पडेल त्या भूमिकेतून स्वतःला सिद्ध...
आदिवासी वाड्या वस्त्यावरील मुलांची भाषा वेगळी असते. त्यामुळे प्रमाण मराठी भाषा या मुलांना शिकताना अडचणी येतात. ही भाषा त्यांना पटकण समजत नाही. अशाने मुलांचा शाळेत...
कोरकूच्या प्रशिक्षणासाठी उन्नती संस्थेने घेतला ध्यास मराठी अभ्यासक्रमाचे कोरकूमध्ये रूपांतर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी उन्नतीचे विविध उपक्रम दानापूर ( जि. अकोला ) येथे आयोजित आठव्या मराठी...
बोलीमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर म्हणजे झाडीपट्टीतील एक ज्ञानतपस्वी आणि अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व ! लेखनमग्नता आणि उपक्रमशीलता अशा दोन्ही अंगांनी त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व बहरले आहे. त्यांच्या एकूण...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच (दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी) सोलापूर येथे झाले. जनसंपर्क...
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे महाराष्ट्राचे पाच प्रादेशिक विभाग आहेत. कोकणसोडून प्रत्येक विभागात विद्यापीठे आहेत. परंतु कोकण विभागात एकही विद्यापीठ नाही,...
नव्या पिढीसाठी स्मार्ट अन्न म्हणून मायक्रोग्रीन्सचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. पचायला हलके आणि विविध भाज्या व वनस्पतीपासून मायक्रोग्रीन्स तयार केले जातात. त्यामध्ये उच्च प्रतिची जीवनसत्वे,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406