February 9, 2025
Home » Boli Bhasha

Boli Bhasha

काय चाललयं अवतीभवती

अशिक्षित माणसेच भाषा टिकवितात – कवी अजय कांडर

अशिक्षित माणसेच भाषा टिकवितात – कवी अजय कांडरकणकवली न्यायालयात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम कणकवली – आपली बोली टिकली तरच आपली प्रमाणभाषा टिकत असते. त्यामुळे बोलीला...
मुक्त संवाद

भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पुढं काय ?

पुस्तकांच्या गावाने भाषा समृद्ध होणार नाही. भाषा समृद्ध होईल ती मातृभाषा – प्रादेशिक भाषांच्या जोरावर. अभिजातपण भाषेपुरता मर्यादित नाही, तर मराठी साहित्य, संस्कृती, चित्रपट, प्रदेशावर...
व्हायरल

मराठीतील अडगळीच्या खोलीत गेलेले शब्द

कामावरून घरी आलो तर मुलगी क्राफ्टचा पसारा मांडून अस्ताव्यस्त मांडी घालून काहीतरी करत होती.म्हंटलं ” काय गं अशी फतकल मारून बसलीस मधेच!”तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह?फतकल???मध्ये बहिणीकडे...
मुक्त संवाद

चंदगडी बोलीतील समृद्ध व्यक्तिचित्रे

नागणवाडी आणि परिसरातील अफलातून नऊ व्यक्तिचित्रांचा हा संग्रह आहे. डोंगर झाडीत, खेड्यापाड्यात राहणारी आणि स्वतःची जीवननिष्ठा असणारी ही माणसे आहेत. त्यांचे स्वभाव एका बाजूला सरळसोट...
विशेष संपादकीय

मराठीतील बोलीभाषांच्या संवर्धनासाठी…

बोली भाषेच्या संवर्धनासाठी आता विविध पातळ्यावर प्रयत्न होताना दिसून येत आहे. मराठी भाषेचे अस्तित्व कायम राखण्यासाठी या भाषेतील बोलीभाषाही जिवंत राहायला हव्यात. भाषेमुळे संस्कृतीचे संवर्धन...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

बोलीविज्ञान : भाषाभ्यासाच्या कक्षा रुंदावणारा ग्रंथ

मराठीच्या या बोलींचा कुठेही सुव्यवस्थित अभ्यास झालेला पहावयास मिळत नाही. मराठी भाषेबद्दलचा बहुतांश विचार हा इंग्रजीच्या आक्रमणाच्या अनुरोधाने केलेला दिसतो. त्यामागेही तीव्र भाषिक अस्मिता आणि...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रातील ५७ बोलींचा कथासंग्रह ‘माझी बोली माझी कथा’

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते डॉ. मोनिका ठक्कर यांचे ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील राजभवन येथे झाले   आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला...
मुक्त संवाद

बोलीचा नाद : डंके की चोट पर

इतिहास घडवायचा असेल तर मातीचा इतिहास मशागत करून नव्या पराक्रमाची रोपे उगवायची ताकत डॉ. हरिश्चंद्र बोरकर नव्या पिढीत भरत आहेत. पण भाषिक आतांकवादाला बळी पडलेली...
मुक्त संवाद

बोली संवर्धन व्रतस्थ डॉ. हरिश्चंद्र बोरकर

बोलीमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर म्हणजे झाडीपट्टीतील एक ज्ञानतपस्वी आणि अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व ! लेखनमग्नता आणि उपक्रमशीलता अशा दोन्ही अंगांनी त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व बहरले आहे. त्यांच्या एकूण...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!