माणूस, माणूसपण, त्याची निर्मळ भावना आणि गुणवत्ता कस्पटासमान झाली आहे. या गोष्टी पूर्वी कधी घडत नव्हत्या असं नव्हे; मात्र आज त्यांचं प्रमाण पूर्वीपेक्षा शतपटीने वाढलेलं...
‘उत्तर भारतातील मंदिरे’ या पुस्तकाचे ओघवत्या शैलीत डॉ. भावना पाटोळे यांनी केलेले भाषांतर हे मंदिर स्थापत्य – जिज्ञासू व अभ्यासकांनाही उपयुक्त ठरेल, हे निश्चित. मंदिरं...
पुस्तकांच्या गावाने भाषा समृद्ध होणार नाही. भाषा समृद्ध होईल ती मातृभाषा – प्रादेशिक भाषांच्या जोरावर. अभिजातपण भाषेपुरता मर्यादित नाही, तर मराठी साहित्य, संस्कृती, चित्रपट, प्रदेशावर...
दिवाळी आणि दिवाळी अंक यांचा संबंध वर्षानुवर्षे चालत आलाय, नव्हे ही परंपराच झाली आहे. चोखंदळ वाचक अगदी चातकासारखे दिवाळी अंकांची प्रतीक्षा करीत असतात. मात्र हल्लीच्या...
काळासोबत बदललेला माणूस आणि त्याच्यातील आटत चाललेली माणुसकी हा अस्वस्थ करणारा विचार संपादकीयात सुशील धसकटे यांनी मांडला असून मुखपृष्ठावरील चित्रातून तोच आशय अगदी चपखलपणे रेखाटला...
स्त्रियांना एक सहावा सेन्स असतो असं म्हणतात, त्याद्वारे तिला काहीही न बोलणाऱ्या व्यक्तीची नुसती नजरसुद्धा तिचा हेतू सांगून जाते. त्यामुळे आपोआपच स्त्रीला त्याची जाणीव होते,...
मानवी जीवन अनेक क्षेत्रांत कार्यरत असते. प्राचीन काळापासून चालत आलेली कृषी संस्कृती हा त्याच संस्कृतीचा महत्त्वाचा घटक. त्यातही भारतासारख्या कृषीप्रधान देशात, कृषीवलांचे जीवन वैशिष्ट्यपूर्ण असते....
असं म्हटलं जातं , की चांगल्या साहित्याचे निकष काळाबरोबर बदलत जातात; परंतु ते चुकीचे आहे. चांगले साहित्य हे नेहमीच माणसाच्या विवेकबुद्धीला आवाहन करत असते. म्हणूनच...
अस्वस्थ वर्तमानातील नातेसंबध आणि पर्यावरणीय बदलाच्या साक्षेपी नोंदी – वसप कथासंग्रह ….☘️ मायमराठी कृष्णाकाठी कशी नांदते याचं हे बोलकं उदाहरण म्हणावे लागेल. बोलीभाषेवरच प्रेम आणि...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406