खरेतर संतत्व आणि कवित्व दोन्हीही अनमोल आहेत. प्रत्येक संताचे चरित्र लौकिकाच्या भूमीवरून अलौकिकाच्या आकाशाकडे झेप घेताना दिसते. त्यांच्या अंतःकरणी आपल्या श्रद्धेयाबद्दल उत्कट पराभक्ती असते तशीच...
उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव तालुक्यातील भिल्लांच्या संस्कृतीचा शोध डॉ. जीजा सोनावणे यांनी भिल्ली लोकसाहित्य’ या ग्रंथाच्या माध्यमातून केलेला आहे. भिल्ल संस्कृतीला भाषा आहे, पण लिपी नाही....