May 12, 2026
httpsiyemarathichiyenagari.combook-review-bhimrao-dhulubule-poetry-collection
Home » महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरुनगर शाखेचे वाङ्मय पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरुनगर शाखेचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

पुणे :- राजगुरुनगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदच्या शाखेतर्फे विविध साहित्य प्रकारातील पुरस्कांची घोषणा करण्यात आले असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे यांनी दिली. या पुरस्कारांचे वितरण ११ फेब्रुवारी २०२४ (रविवारी) रोजी येथील पंचायत समिती सभागृहात सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

जाहीर करण्यात आलेले साहित्य पुरस्कार असे –

पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार –

इष्टक – अनिल धाकू कांबळी (कणकवली),
कासरा – ऐश्वर्य पाटेकर (नाशिक),
ब्लाटेन्टीया – बाळासाहेब लबडे (गुहागर),
काळजाचा नितळ तळ – भीमराव धुळूबळू – सांगली,
शिल्लक भीतीच्या गर्भ कोशातून – स्नेहा कदम (मुंबई)



लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कादंबरी पुरस्कार –

दयन – प्रा.युवराज पवार (धुळे),  
नैमिषारण्यात अर्ध्या रात्री – मुरलीधर सुतार (तळेगाव दाभाडे) .  



कै. शंकर पाटील कथासंग्रह पुरस्कार

उसवण – लक्ष्मण दिवटे – बीड
झालं गेले – साहेबराव पवळे – पुणे

चंद्रकुमार नलगे ललित लेखन पुरस्कार

ललितरंग – विद्या पेठे ( पुणे)

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

काळानुसार बदलती आव्हाने पेलण्यास आजची स्त्री सक्षम – वृषाली पाटील

मोहाडी येथे मार्चमध्ये ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन

स्वाभिमानीतर्फे शिवाजी विद्यापीठात नांगरट साहित्य संमेलनाचे आयोजन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!